शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

दापचरी प्रकल्पग्रस्तांची घरपट्टीसाठी वणवण

By admin | Updated: January 10, 2017 05:31 IST

डहाणूच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दापचरी येथील शेकडो आदिवासी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन शासनाने दुग्ध प्रकल्पासाठी कवडीमोलाने संपादीत

डहाणू : डहाणूच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दापचरी येथील शेकडो आदिवासी शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन शासनाने दुग्ध प्रकल्पासाठी कवडीमोलाने संपादीत करून त्यांना विस्थापित केले. त्यांचे योग्य पुनर्वसन न केल्याने सध्या ते दापचरी नवीन युनिट पाडा येथे राहत असले तरी गेल्या पाच, सहा वर्षांपासून मागणी करूनही दापचरी ग्रामपंचायत त्या घरांना घरपट्टी आकारत नसल्याने गोर-गरीब प्रकल्पग्रस्त आदिवासींना सरकारच्या निरनिराळया योजनेपासून वंचित राहण्याचे वेळ आली आहे. घरपट्टीसाठी अडीचशे कुटुंबे सध्या शासनदरबारी रोज हेलपाटे मारत आहेत. शासनाच्या दुग्धविभागाने मुंबई-अहमदाबाद हायवे वर राज्यातला पहिला डेअरी शेड हा महत्वकांक्षी प्रकल्प उभारण्यासाठी १९६० साली येथील हजारो आदिवासींची २६७७ हेक्टर जमीन संपादीत केली. तिच्या भरपाईपोटी शासनाने केवळ ३९ लाख ९६ हजार १३५ रूपये अदा केले. मात्र मुंबई येथील तबेले मालकांनी दिडशे किमी दूर अंतरावर येण्यास निरूत्साह दाखवल्याने शासनाच्या उदसीनतेमुळे हा प्रकल्प बासनात गेला. (वार्ताहर)