शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

पर्यावरण संवर्धनकडून परिवहनचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:59 IST

वीस नागरिकांचा मृत्यू; ठेकेदाराचा ठेका रद्द करुन महापालिकेने ताब्यात घ्यावा

वसई : पर्यावरण संवर्धन समितीतर्फे महानगरपालिका परिवहन बसखाली सापडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींना पालिका मुख्यालयासमोर सोमवारी संध्याकाळी श्रद्धांजिल वाहण्यात आली. परिवहनच्या बसखाली सापडून मृत पावलेल्या विस निष्पाप मृत व्यक्तींना सर्वस्वी परिवहनचा खाजगी ठेकेदार जवाबदार असल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीतर्फे करण्यात आला.पालिका आयुक्तांना निवेदन देत ठेकेदाराचा ठेका रद्द करून परिवहन सेवा पालिकेने स्वत: हाती घेऊन चालवावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी समन्वयक समीर वर्तक, आगरी सेनेचे कैलाश पाटील, मॅकेन्झी डाबरे, अ‍ॅड. खलील शेख, प्रहारचे पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव, विक्र ांत चौधरी, एस टी कामगार युनियनचे सोहन नाईक, पायस मच्याडो, डेरिक फुर्ताडो, दर्शन राऊत, यज्ञेश कदम, फारूक मुल्ला, अ‍ॅड. झहीर शेख, विकी लोपीस, डिक्सन, आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.बारा दिवसांपूर्वी भुईगांव येथील कमल गोविंद जोशी या महिलेचा बसखाली चिरडून मृत्यू झाला होता. परिवहनच्या बसखाली सापडून तब्बल वीस नागरिकांचा बळी गेल्यानंतरही परिवहनच्या ठेकेदाराला जाग न आल्यामूळे पर्यावरण संवर्धन समितीतर्फे सोमवारी मृत कमल जोशी यांच्या तेराव्याला श्रद्धांजली कार्यक्र म मुख्यालयासमोर ठेवला होता. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. परिवहन सेवा मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट मार्फत चालविली जाते.पर्यावरण संवर्धन समितीतर्फे आजच निवेदन देण्यात आलेले आहे. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.- बळीराम पवार, आयुक्त,वसई विरार शहर महानगरपालिका