शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
2
कुलदीप सेंगरचा जामीन रद्द; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
3
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
4
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
5
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
6
आता १२५ दिवस रोजगाराची गॅरेंटी! पाहा G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भागात कसा होणार फायदा?
7
मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाने पलटवार! ठाकरे बंधूंच्या रणनीतीला शह देणार, भाजपानं आखला प्लॅन
8
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
9
Nagpur Municipal Election: महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा?
10
टीम इंडियाविरुद्ध चुलत भाऊ कॅप्टन झाला; दुसरीकडे संधी मिळेना म्हणून स्टार ऑलराउंडरनं क्रिकेट सोडलं
11
Health Tips: गुडघेदुखीने त्रस्त आहात? मग 'रिव्हर्स वॉकिंग' करून पहा; २ मिनिटांत मिळेल आराम!
12
भाजपविरोधात शिंदेसेना-अजित पवार गटाची युती, महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता
13
FD-RD काहीच नाही! एलआयसीच्या 'या' योजनेत २४३ रुपयांची गुंतवणूक करा, मिळेल ५४ लाखांचा फंड
14
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
15
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
16
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
17
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
18
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
19
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
20
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
Daily Top 2Weekly Top 5

नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 00:43 IST

किनारपट्टीवरील मच्छीमार गावात उद्या साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी सुरू असून आपल्या परंपरागत पेहरावात नाचत गात सोनेरूपी नारळ दर्या राजाला अर्पण केला जाणार आहे.

पालघर : किनारपट्टीवरील मच्छीमार गावात उद्या साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी सुरू असून आपल्या परंपरागत पेहरावात नाचत गात सोनेरूपी नारळ दर्या राजाला अर्पण केला जाणार आहे. यावेळी समुद्रात मासेमारीला गेलेल्या आमच्या धन्याचे रक्षण करून ‘बोटीला भरपूर मासे मिळू दे’, अशी प्रार्थना यावेळी करण्यात येणार आहे.मासेमारी बंदी कालावधी सुरू झाल्यानंतर किनारपट्टीवरील सर्व मासेमारी बंदी होते. सर्व मच्छीमार आपल्या बोटी किनाºयावर नांगरून ठेवतात. पावसाळी बंदीचा कालावधी उलटून गेल्यानंतर मासेमारी हंगामाला सुरुवात करण्यापूर्वी किनारपट्टीवरील कोळीवाड्यात गावागावातून सोने रुपी नारळाची तयारी करून तरु ण - तरु णी, महिलावर्ग लुगडे नेसून तर पुरु ष वर्ग कंबरेला रुमाल, डोक्यावर टोपी असा पेहराव करून समुद्राला नारळ अर्पण करायला जात असतात. यावेळी सर्व भागात उत्साहाचे वातावरण असते. काही गावात कोळीगीतांचे कार्यक्रम आयोजित करीत असतात. मुरबे, सातपाटी, केळवे, दांडी, नवापूर, तारापूर, डहाणू, चिंचणी आदी भागात मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या जातात. काही वर्षांपूर्वी नारळीपौर्णिमा किंवा १५ आॅगस्ट यापैकी पहिला दिवस येईतो मासेमारी बंदी होती.मासेमारी बंदी कालावधी ९१ दिवसांचा असावामंत्रालयीन पातळीवर काही अधिकाऱ्यांना खाजगी भांडवलदार मच्छीमारांकडून चुकीची माहिती पुरवल्याने महाराष्ट्र शासनाने आता १ जून ते ३१ जुलै अशी अवघ्या ६१ दिवसाचा अत्यल्प असा मासेमारी बंदी कालावधी घोषित केल्याचे मच्छीमार संघटनांचे म्हणणे आहे.महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील बहुतांश मच्छीमारांनी १५ मे ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपर्यंत ९१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी घोषित करावा अशी मागणी रेटून धरली आहे. परंतु शासन पातळीवरून अद्याप त्याचा विचार झालेला नाही.

टॅग्स :cultureसांस्कृतिकfishermanमच्छीमारVasai Virarवसई विरार