शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

वीज सतत खंडित : विक्रमगडकर संतप्त

By admin | Updated: June 2, 2016 01:13 IST

पावसाळा सुरु होण्याआधीच विक्रमगड व परिसरातील वीजपुरवठा रात्री-अपरात्री खंडीत होण्याचे प्रकार वाढल्याने महावितरणाच्या विरोधात वीजग्राहकांंमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

विक्रमगड : पावसाळा सुरु होण्याआधीच विक्रमगड व परिसरातील वीजपुरवठा रात्री-अपरात्री खंडीत होण्याचे प्रकार वाढल्याने महावितरणाच्या विरोधात वीजग्राहकांंमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे.काही भागात रात्रभर वीज गायब असत तर काही भागात प्रकाश डिम असतो. गेल्या दोन दिवसांपासून पाच पाच मिनीटांनी वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असतात,तर रात्री-बे रात्री वीज खंडित होतच असते.त्यातच दुरुस्तीच्या नावाखाली दर शुक्रवारी वीज बंद ठेवली जाते. या काळात महावितरण कोणते काम करते? कामे करते तर मग असे प्रकार का घडतात. वीजपुरवठ्यात सातत्य का नाही.अगोदरच कडक उन्हाने अंगाची लाहीलाही होते. पाणीपुरवठा धड नाही. व रात्रीची झोप ही मिळत नाही.त्यामुळे ग्रामस्थांमधून महावितरणाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत . सहन तरी किती करायचे असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. महाविरणने पावसाळ्यापूर्वीची कामे जोरात सुरु असल्याचा दावा केला असला तरी अनेक ठिकाणी ती रेंगाळल्याचे चित्र आहे.त्यामुळेच वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याचे ग्राहकांकडून बोलले जात आहे. जोरात वारा सुटल्यानंतर तात्काळ वीजपुरवठा सुरेक्षेचा उपाय म्हणून अगर पोल पडल्याने, झाडे लाइनवर पडल्याने वीजपुरवठा खंडित होत असतो.शिवाय सध्या महावितरणकडून पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध कामे हाती घेतली गेली आहेत.त्यामुळे आधीच दुरुस्ती व ही कामे करण्याच्या नावाखाली वीजपुरवटा बंद ठेवला जात आहे. अधूनमधून नेहमीच वीज जात असल्याने कार्यालयीन कामांवरही परिणाम होत आहे. या लपंडावामुळे शीतपेये व थंड वस्तंंूंची विक्री करणा-या दुकानदारांचे ही हाल होत आहेत. (वार्ताहर)