शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
4
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
5
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
6
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
7
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
8
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
9
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
10
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
11
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...
12
भारतीय कुटुंबांची 'बचत' सवय मोडली? ५० वर्षांतील सर्वात कमी बचत दर, गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले असं असेल तर..
13
बिहारमधील नेत्यासाठी जगदीप धनखड यांचा राजीनामा, काँग्रेस नेत्याचा नवा दावा
14
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
15
"पंडित नेहरुंनी मांडीवर बसवलं, गुलाबाचं फूल दिलं", सचिन पिळगावकरांचा हा किस्सा माहितीये का?
16
Rajasthan Accident: देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; पाच ठार, चार जण जखमी!
17
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
18
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
19
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
20
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती

राजकारणात पंडित पुन्हा सक्रिय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 23:57 IST

प्रलंबित प्रश्नांचा तहसीलदार कचेरीत बसून आढावा !

वसई : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पालघरच्या गड शिवसेना-भाजप या महायुतीने जिंकल्याने बहुजन विकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षीय कार्यकर्ते आता सक्रि य झाले असून यांच्यासह पाच वर्षांनी जनआंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी आम. विवेक पंडित पुन्हा सक्रि य झाले आहेत. दरम्यान केंद्रात मोदी व महाराष्ट्र राज्यातही युतीचे राज्य येणार असल्याची चिन्हे असल्याने पुन्हा पंडित यांनी राजकारणात उडी घेतलीे.लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपाने आम. हितेंद्र ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडीला पराभूत करून धोबी पछाड दिल्याने वसई विधानसभा मतदारसंघातील गणिते बऱ्यापैकी बदलण्याची चिन्हे आहेत. परिणाम म्हणून पालघर लोकसभेच्या सहा विधानसभा व त्यातील युतीच्या विजयाची निकालाची आकडेवारी पाहिली तर बविआच्या नालासोपारा व वसई विधानसभा मतदारसंघात युतीने बरीच मजल मारली आहे.त्यामुळेच यदाकदाचित माजी आम.विवेक पंडित यांनी पुढची गणिते जुळवून जनता दरबाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरुवात केली आहे.अलीकडेच पंडित यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूर्वी राज्य आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्षपद बहाल केले होते आणि आता तर राज्यमंत्र्यांचा दर्जा देऊन भाजपाने साखरपेरणीच केली आहे.वसई शासकीय विश्रामगृह येथे श्रीगणेशा करून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली असून पुन्हा या आठड्यात दुसºयादा वसई तहसीलदार कार्यालयात ठाण मांडून जनता दरबार, सभा बैठका घेत आहेत.त्यामुळेच या सर्व क्लृप्त्या म्हणजेच वसईच्या राजकारणात पंडित पुन्हा सक्रिय होण्याची लक्षणं आहेत. विवेक पंडित यांच्या सक्रि यतेमुळे बविआच्या पोटात गोळा !२०१४ ची विधानसभा निवडणूक थोड्य फार फरकाने पराभूत झाल्यावर पंडित अज्ञातवासात गेले हे सर्वश्रृत आहे. त्यातच आपण राजकीय संन्यास घेतल्याचे त्यावेळी स्वत: पंडित यांनीच जाहीर केल्याने वसई विधानसभा क्षेत्रातील बविआ विरोधी गट थंड झाला होता. मात्र गतवर्षी पोट निवडणूक व आता लोकसभा निवडणुकीत पंडित यांनी बविआ विरोधात पडद्यामागे राहून मोठी कामिगरी बजावली. आणि त्याचे फळ त्यांना राज्य सरकारने महामंडळ तथा राज्यमंत्री पद देऊन परतफेड केली.2014 विधानसभा निवडणुकीची आकडेवारी !2014 ची पंडित विरुद्ध ठाकूर या दोघांच्या विधानसभा मतांची आकडेवारी पाहता पंडित यांना मतदारांनी नाकारले होते. २०१४ मध्ये ठाकूर यांना ९७,२९१ तर पंडित यांना ६५,३९५ मते मिळाली होती. सन २००९ मध्ये पंडित यांना ८१,३५८ तर बविआला ६४,५६० मताधिक्य मिळाले होते. २०१९ ची बाजी विवेक पंडित मारणार? गावे वगळली जाणार पश्चिम पट्टीतील ती २९ गावे आणि महानगरपालिका हा फॅक्टर जोरदार चालल्याने पंडित त्यावेळी बाजी मारून गेले होते. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गावे वगळण्याची प्रक्रि या जवळ येऊन ठेपली आहे. पुढे तीच प्रक्रि या किचकट होत जाईल. त्रिसूत्री कारणांचा फायदा पंडितांना; आणि पंडित निवडून येणार ! तरीही पंडित यांना लोकसभा निवडणूक व त्याच्या आताच्या मतांचा फायदा, बविआ विरोधी मते, आणि राज्य सरकार २९ गावे वगळून त्या गावात नगरपरिषद अथवा स्वतंत्र नगरपालिका तयार करणार म्हणजेच जवळपास २२ हजार मते कमी होणार म्हणजेच या सर्व गोष्टीचा फायदा पंडित यांना मिळण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा