शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

पोलीस ठाणे धोक्यात

By admin | Updated: June 17, 2016 00:50 IST

पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त गुन्हे ज्याच्या हद्दीत घडतात असे तुळींज पोलीस ठाणे मोठ्या गटारावर उभारण्यात आल्यामुळे ते हटवण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. पावसाळ्यात पाणी

पालघर : पालघरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी ९५ अर्ज दाखल झाले आहेत.सेवा सहकारी संस्था गटातून ११ जागांसाठी ६५, सर्वसाधारण ७ जागा साठी ३६, महिलांसाठीच्या २ जागांसाठी १०, इतर मागासवर्गीय १ जागेसाठी १२, अनुसूचित जमातीच्या १ जागेसाठी ७ अर्ज दाखल झाले.ग्रामपंचायत गटातून ४ जागासाठी २२, सर्वसाधारण २ जागासाठी १४, अनुसुुचित जाती जमातीच्या १ जागासाठी ६, इतर मागासवर्गीयांच्या १ जागेसाठी ३, व्यापारी गटातून २ जागांसाठी ८ अर्ज दाखल झाले. सेवा सहकारीसंस्था साठी ११ जागा असून ५२ सेवा सहकारी संस्थाचे ५६१ मतदार आहेत. तर ग्रामपंचायत गटासाठी चार जागा असून तालुक्यातील १२९ ग्रामपंचायतीमधून ११६८ मतदार आहेत. व्यापारी गटासाठी २ जागासाठी २६४ मतदार आहेत. पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे क्षेत्र मर्यादीत राहिले असून बाजर कर वसुलीचे नाके मर्यादीत झाल्याने उत्पन्नचे स्त्रोतही घटले आहे.पूर्वी बाजार कर नाक्यातील वसुलीच मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर आता व्यवस्थापनाकडून सेसच्या मार्गाने मिळणारे असे काही मर्यादीत स्वरूपाचे उत्पन्नाचे साधन उरले आहे. तरीही या तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षामध्ये मोठी अहमीका लागल्याचे दिसून येत आहे. (वार्त