शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
4
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
5
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
6
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
7
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
8
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
9
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
10
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
11
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
12
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
14
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
15
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
16
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
17
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
18
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
19
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
20
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'

पोलीस ठाणे धोक्यात

By admin | Updated: June 17, 2016 00:50 IST

पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त गुन्हे ज्याच्या हद्दीत घडतात असे तुळींज पोलीस ठाणे मोठ्या गटारावर उभारण्यात आल्यामुळे ते हटवण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. पावसाळ्यात पाणी

पालघर : पालघरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी ९५ अर्ज दाखल झाले आहेत.सेवा सहकारी संस्था गटातून ११ जागांसाठी ६५, सर्वसाधारण ७ जागा साठी ३६, महिलांसाठीच्या २ जागांसाठी १०, इतर मागासवर्गीय १ जागेसाठी १२, अनुसूचित जमातीच्या १ जागेसाठी ७ अर्ज दाखल झाले.ग्रामपंचायत गटातून ४ जागासाठी २२, सर्वसाधारण २ जागासाठी १४, अनुसुुचित जाती जमातीच्या १ जागासाठी ६, इतर मागासवर्गीयांच्या १ जागेसाठी ३, व्यापारी गटातून २ जागांसाठी ८ अर्ज दाखल झाले. सेवा सहकारीसंस्था साठी ११ जागा असून ५२ सेवा सहकारी संस्थाचे ५६१ मतदार आहेत. तर ग्रामपंचायत गटासाठी चार जागा असून तालुक्यातील १२९ ग्रामपंचायतीमधून ११६८ मतदार आहेत. व्यापारी गटासाठी २ जागासाठी २६४ मतदार आहेत. पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे क्षेत्र मर्यादीत राहिले असून बाजर कर वसुलीचे नाके मर्यादीत झाल्याने उत्पन्नचे स्त्रोतही घटले आहे.पूर्वी बाजार कर नाक्यातील वसुलीच मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर आता व्यवस्थापनाकडून सेसच्या मार्गाने मिळणारे असे काही मर्यादीत स्वरूपाचे उत्पन्नाचे साधन उरले आहे. तरीही या तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षामध्ये मोठी अहमीका लागल्याचे दिसून येत आहे. (वार्त