शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

पालघरमध्ये आता होणार पंचरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 03:22 IST

या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या रिंगणात अंतिमत: ७ उमेदवार उरले आहेत. ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी २ उमेदवारांनी सोमवारी माघार घेतल्याने ७ रिंगणात आहेत.

पालघर : या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या रिंगणात अंतिमत: ७ उमेदवार उरले आहेत. ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी २ उमेदवारांनी सोमवारी माघार घेतल्याने ७ रिंगणात आहेत.राजेश रघुनाथ पाटील (अपक्ष), वसंत नवशा भसरा (अपक्ष) यांनी माघार घेतली. माघारीची मुदत संपल्यानंतर किरण गहला (मार्क्सवादी), राजेंद्र गावित (भाजपा), दामोदर शिंगडा (काँग्रेस), श्रीनिवास वनगा (शिवसेना), बळीराम जाधव (बविआ), शंकर बदादे (मार्क्ससीस्ट-लेनीनीस्ट पार्टी), संदीप जाधव (अपक्ष) हे रिंगणात आहेत.या निवडणुकीसाठी जरी हे ७ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ५ प्रमुख पक्षांच्या उमेदवारांतच होणार आहे. बदादे आणि जाधव हे तसे नॉनसिरीअस कॅन्डिडेट म्हणूनच राहणार आहेत. परंतु पंचरंगी लढत असल्याने उमेदवारांतील स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. मार्क्सवादी उमेदवार किती मते खातो व कुणाची खातो यावर जय पराजय असेल. श्रमजीवी संघटनेने आपला पाठिंबा अधिकृतपणे जाहीर केलेला नाही. त्यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे. या लढतीत बळीराम जाधव आणि दामू शिंगडा हे दोन माजी खासदार, राजेंद्र गावीत हे माजी राज्यमंत्री आहेत. त्यांना श्रीनिवास वनगा या नवख्या उमेदवाराने आव्हान दिले आहे. त्यामुळे ही लढत अधिक लक्षणीय ठरणार आहे. राष्टÑवादीने काँग्रेसला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.>पालघर सोडा आणि कडेगाव, पलूसमध्ये पाठिंबा घ्या अशी भूमिका भाजपाने घेतली होती व तसा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता. तर शिवसेनेने पालघर सोडा आणि गोंदिया, भंडारामध्ये शिवसेनेचा पाठिंबा घ्या असा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता. परंतु काँग्रेसने आपले उमेदवार दामू शिंगडा यांना रिंगणात कायम ठेवून हे प्रस्ताव फेटाळून लावल्याचे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :palgharपालघर