शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पालघरला आदर्श जिल्हा म्हणून विकसित करणार

By admin | Updated: April 10, 2017 05:20 IST

जिल्ह्याचा सर्वोत्तम विकास साधण्यासाठी आराखडा तयार करून आम्ही कामाला लागलो आहोत

पालघर: जिल्ह्याचा सर्वोत्तम विकास साधण्यासाठी आराखडा तयार करून आम्ही कामाला लागलो आहोत पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासाची जाणीव असून एक आदर्श म्हणून हा जिल्हा नावारूपाला येईल अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा ह्यांनी टेम्भोडे येथे बोलतांना दिली.येथील श्री ग्रामदेवता भवानी माता मंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा आज पालक मंत्र्यांच्या हस्ते पार पडला. ह्यावेळी खासदार चिंतामण वनगा, आमदार अमित घोडा, विलास तरे, जि.प. अध्यक्षा सुरेखा थेतले, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, माजी नगराध्यक्षा प्रियांका पाटील, प्रशांत पाटील, केतन पाटील, सुभाष पाटील, अनिल गावड, चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांनी एकजुटीने एकत्र येऊन एका सुंदर मंदिराची उभारणी करून धार्मिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. आपल्या पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व व्यवस्था उभारणीचे काम हाती घेतले असून सर्वांच्या सहकार्याने आपण एक चांगला जिल्हा म्हणून पालघरला नावारूपाला आणू असा विश्वास त्यांनी ह्यावेळी व्यक्त केला. शुक्र वारी १०८ कलशांची जल यात्रा काढण्यात आली. शनिवारी जलपूजन, कलशपूजन, गणेश पूजन, शिखर ध्वजारोहण, देवता पूर्णसंस्कार, किर्तन, महाप्रसाद, तर शनिवारी पालक मंत्र्यांच्या हस्ते मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ह्यावेळी मंदिर लोकार्पण करून देणगीदारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. (वार्ताहर)