शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

पालघर एसटी डेपोला २१० कोटींचा तोटा

By admin | Updated: December 7, 2015 00:52 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या पालघर आगारातंर्गत चालणाऱ्या एसटी सेवेचा आर्थिक कणाच खाजगी रिक्षा, काळी पिवळी सेवेने मोडला असून या आगाराकडून होणाऱ्या दररोजच्या ६८० फेऱ्यांतून दोन

हितेन नाईक,  पालघरमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या पालघर आगारातंर्गत चालणाऱ्या एसटी सेवेचा आर्थिक कणाच खाजगी रिक्षा, काळी पिवळी सेवेने मोडला असून या आगाराकडून होणाऱ्या दररोजच्या ६८० फेऱ्यांतून दोन लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा आर्थिक डोलारा उळमळू लागला असून जुनाट, नादुरुस्त बसेसमधून प्रवाशाना असुरक्षितपणे प्रवास करावा लागत ो आहे. तसेच अन्य सुविधाही मिळत नाहीत, परिणामी प्रवाशीही हळूहळू खाजगी सेवेकडे वळू लागला आहे.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १ आॅगस्ट १९४८ ला राज्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेला राज्यात सुरुवात झाल्यानंतर १ जून १९५२ ला पालघरमध्ये प्रथम आगार सुरू झाले. पालघर - चिंचणी, पालघर - वाडा, पालघर - मनोर या तीन मार्गावर एसटी सुरु झाल्याने या मार्गावरील खाजगी सेवेच्या गाड्या बंद पडल्या. प्रवाशानीही एसटी सेवेला भरभरुन प्रतिसाद दिल्याने पश्चिम रेल्वेनेही पालघर रेल्वे स्टेशन समोरील जागा स्थानकासाठी दिली. मात्र गेल्या काही वर्षांपासून काळी-पिवळी व सहा आसनी रिक्षांचे आक्रमण एसटीच्या जीवावर उठले आहेत.एसटी सेवा पुरविताना ६० टक्के पेक्षा कमी भारमान (उत्पन्न) असेल तर ती फेरी बंद केली जाते. परंतु ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ‘‘प्रवाशांच्या सेवेसाठी या आमच्या बी्रदवाक्याची जपवणूक करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.- व्ही. एस. भंडारे, पालघर आगार व्यवस्थापक