शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

हुतात्मा वंदनेसाठी आज पालघर उत्स्फूर्त बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 02:47 IST

इंग्रजांविरोधातील चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या व हौतात्म्य प्राप्त झालेल्या तालुक्यातील ५ हुतात्म्यांना मंगळवारी (१४ आॅगस्ट) श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.

- हितेंन नाईकपालघर : इंग्रजांविरोधातील चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या व हौतात्म्य प्राप्त झालेल्या तालुक्यातील ५ हुतात्म्यांना मंगळवारी (१४ आॅगस्ट) श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असून संपूर्ण पालघर शहरातील व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवले जाणार आहेत.७ आॅगस्ट १९४२ रोजी मुंबईत भरलेल्या काँग्रेसच्या महाअधिवेशनात इंग्रजांविरोधातील चलेजाव चळवळीला सुरु वात करण्यात आली. देशभरातून ‘करेंगे या मरेंग’ ह्या निर्धाराने जिल्ह्यातील देशबांधव मोठ्या संख्येने तिच्यात सहभागी झाले होते. पालघर मध्येही १४ आॅगस्ट रोजी कचेरीवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी होण्यासाठी तालुक्यातील सातपाटी, शिरगाव, धनसार, अल्याळी, खारेकुरण, मुरबे, नवापूर, पामटेम्भी, पोफरण, आलेवाडी, उनभाट, आदी भागातून हजारो देशभक्त सहभागी झाले होते.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उत्स्फूर्त प्रेरणेने भारावलेले हे स्वयंसेवक इंग्रजांनो चालते व्हा, अशा घोषणा देत कचेरीच्या दिशेने हळूहळू कूच करीत होते.मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने वातावरण तंग होते. अशावेळी इंग्रजांनी मोर्चा वर लाठीमार करायला सुरुवात केली. त्यामुळे नांदगावच्या सेवादलाचे प्रमुख गोविंद गणेश ठाकूर ह्यांनी वंदे मातरमची घोषणा देत तिरंगा फडकवीत कचेरीवर चाल केली. ह्यावेळी इंग्रज अधिकाऱ्याने जवळून केलेल्या गोळीबारात ह्या १७ वर्षीय देशभक्ताला हौतात्म्य प्राप्त झाले. हया दरम्यान सातपाटीचे काशीनाथभाई पागधरे, पालघरचे राम प्रसाद तेवारी, मुरब्याचे रामचंद्र चुरी, तर सालवडचे सुकुर मोरे ह्यां ५ देशभक्तांनाही हौतात्म्य प्राप्त झाल.ह्या ५ ही हुतात्म्यांना १४ आॅगस्ट १९४४ पासून १४ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता हुतात्मा स्मारक ते हुतात्मा स्तंभा पर्यंत मूक मिरवणूक काढली जाते. १२ वाजून ३९ मिनिटांनी शालेय विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीत गाऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. 

टॅग्स :palgharपालघरnewsबातम्या