शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

पालघर आगाराला बाप्पा पावला :  ४३ लाख उत्पन्न, २४५ विशेष बसेस सोडण्याचा प्रयत्न यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 05:42 IST

यंदा कोकणात गौरी-गणपतीच्या सणासाठी जाणाºया चाकरमान्यांसाठी २४५ विशेष बसेस सोडण्याच्या उपक्रमातून राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाला ४३ लाख ५१ हजार ५७६ रु पयांचे जादा उत्पन्न मिळाले.

- हितेंन नाईक पालघर : यंदा कोकणात गौरी-गणपतीच्या सणासाठी जाणाºया चाकरमान्यांसाठी २४५ विशेष बसेस सोडण्याच्या उपक्रमातून राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाला ४३ लाख ५१ हजार ५७६ रु पयांचे जादा उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे कुठलाही अपघात व प्रवाशांची गैरसोय न होता हा उपक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्यात एसटी विभाग यशस्वी झाला.पालघर विभागाने जिल्ह्यातून कोकणात जाणा-या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीची चोख व्यवस्था केली होती. सर्वसामान्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाºया एसटीने आपली ओळख व प्रवाश्याशी असलेले नाते अधिक दृढ करतांना या नियोजनाला कुठेही गालबोट लागणार नाही याची अधिक दक्षता घेतली. या विभागाचे प्रमुख अजित गायकवाड व त्यांच्या सहका-यांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने आणि उत्साहवर्धक वातावरणात पालघर, डहाणू, वसई, जव्हार डेपोतून सोडलेल्या २४५ बसेस द्वारे १ लाख ४३ हजार १६९ किलोमीटरचा प्रवास सुखरुप पार पाडण्याची विशेष दक्षता घेतली. व ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ध्येयवाक्य कृतीत उतरविले.अशी बजावली आगारनिहाय कामगिरींचाकरमान्यांनी केलेल्या मागणी नुसार २१ आॅगस्ट पासूनच अर्नाळा आजारातून पहिली एसटी कोकणा कडे रवाना करून या उपक्रमाचा प्रारंभ झाला. पालघर आगारातून २३ एसटींनी १६ हजार ४६ किमीचा प्रवास करून ४ लाख ६० हजार ४३७ रु पये, सफाळे आगारातून ६ बसेस द्वारे ४ हजार ६३१ किमी प्रवासातून १ लाख ५ हजार ५६९ रु पये, वसई आगारातून ३९ बसेस द्वारे २७ हजार २३३ किमी प्रवासातून ७ लाख ८३ हजार ३ रुपये,अर्नाळा आगारातून ८८ बसेस द्वारे ३५ हजार १४९ किमी प्रवासातून सर्वाधिक ८ लाख ७८ हजार ६७८ रुपये, नालासोपारा आगारातून २७ बसेस द्वारे १४ हजार ४१८ किमी प्रवासातून ४ लाख ८२ हजार ९२३ रु पये,डहाणू आगारातून १४ बसेस द्वारे १३ हजार ४२ किमी च्या प्रवासातून 2 लाख ९९ हजार ७८१ रु पये,जव्हार आगारातून २२ बसेस च्या फेºया द्वारे १६ हजार ३७२ किमी प्रवासातून ६ लाख ३० हजार ७०१ रुपये तर बोईसर आगारातून २६ बसेस फेºया द्वारे १६ हजार २७९ किमी प्रवासातून ६ लाख १० हजार ४८४ रु पये अश्या एकूण २४५ बस फेºया द्वारे १ लाख ४३ हजार १६९ किलोमीटरचा प्रवास निर्विघनपणे पार पाडीत राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाने एकूण ४३ लाख ५१ हजार ५७६ हजाराचे उत्पन्नाचे उिद्दष्ट (६४.८९ टक्के भारमान) निर्विघ्नपणे पार केल्याची माहिती सहाय्यक वाहतूक अधीक्षक अंकुश सागर ह्यांनी लोकमत ला दिली.