शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

पालघरमध्ये मोर्चेकऱ्यांनी केली लूटमार

By admin | Updated: March 31, 2017 05:30 IST

अनेक गंभीर प्रश्ना विरोधात भूमीसेना-आदिवासी एकता परिषदेने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या

पालघर : अनेक गंभीर प्रश्ना विरोधात भूमीसेना-आदिवासी एकता परिषदेने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या वेळी काही मोर्चेकऱ्यांनी हातगाडीवाले, वडापाववाले यांची लूट करून सामानाची मोडतोड केल्याची तक्र ार पालघर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे.पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन्स,वाढवणं बंदर,मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस महामार्ग,फ्रेंट कॉरिडोर ई. विनाशकारी प्रकल्प राबविले जात असल्याच्या निषेधार्थ भूमीसेना-एकता परिषदेच्या वतीने २७मार्च रोजी पालघरच्या चार रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर ८ ते ९ हजारांचा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी काही मोर्चेकऱ्यांनी वडा पाव,ऊसाचा रस, चहा, कलिंगड यावर ताव मारला, पैसे दिले नाही. शिवाय गल्ल्यातील रक्कम चोरून नेली अशी तक्रार भूषण दूतकर, सुभेदार यादव,आशिष यादव, विनय यादव, निरांजन यादव, सीताराम यादव, राज ठाकूर,पप्पू यादव,राम परवेश यादव, राकेश हरजिन, मोहनसिंग कुमावत, ईश्विरसंग कुदेवडा, लक्ष्मी पटेल ई नी केली आहे. या लुटमारीत आपले १ लाखांचे नुकसानही झाल्याचे तक्र ारदाराचे म्हणणे आहे.ह्या मोर्च्या दरम्यान वाट काढीत पुढे जाणार्या काही लोकांनाही मारहाण करण्यात आली असून वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही यावेळी मद्यपान केलेल्या काही मोर्चेकरांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पालघर पोलिसांनी भूमीसेना आणि एकता परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलाविल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)