शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

पालघरचे समीकरण स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 06:04 IST

पालघर तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या व सरपंच पदांच्या निवडणुकीच्या निकालाला मंगळवारी सकाळी लागल्या नंतर बहुजन वि

पालघर : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या व सरपंच पदांच्या निवडणुकीच्या निकालाला मंगळवारी सकाळी लागल्या नंतर बहुजन विकास आघाडी ९, शिवसेना ७ तर भाजप ने २ ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. तर अन्य ग्रामपंचायती ग्राम परिवर्तन विविध आघाड्यानी लढविल्या होत्या.तालुक्यातील सातपाटी,नवी दापचरी, कर्दळ, माकणे, साखरे, आगरवाडी, करळगाव, पाम, टेम्भी, गुंदले, कोकनेर, बहाडोली, पोळे, धनसार, विळगी, विराथन खुर्द, काटाळे, पोफरण, उसरणी, नांदगाव तर्फे मनोर, कोरे, खर्डी, कोसबाड, गिरणोली, धुकटन, डोंगरे, चहाडे, नानिवली, पथराळी, खामलोली, नावझे, लोवरे, अक्करपट्टी, अश्या एकूण ३३ ग्रामपंचायती च्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर नानिवली, काटाळे आणि गिरणोली ह्या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर कोसबाड ग्रामपंचायत अंशत: बिनविरोध झाली.तर कर्दळ, कोसबाड, पोफरण साखरे, नानिवली, काटाळे ह्या ग्रामपंचायतीचे सरपंच बिनवीरोध निवडून आले. तर अक्करपट्टी ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. तालुक्यातील गिरणोली सरपंच-(पंढरी जाधव), धुकटन (प्रसाद भोईर), कर्दळ(नलू तुंबडा) खार्डी (राजेश घरत), कोकणेर (किशोर खडके), कोर े(प्राजक्ता तांडेल), लोवरे (चेतना तांडेल), माकने(रोहिणी शेलार), विलंगि (स्वाती पाटिल), ह्या ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीचे सरपंच निवडून आल्याचा दावा तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, तर धनसार (सरपंच-राजन घरत), गुंदले(रंजना कुंभारे), खामलोली (शुभांगी डगला), नावझे (विद्या लाबड), पोफरण (मनीषा पाटील), विराथन खुर्द (राजश्री किणी), डोंगरे (वैभव पाटील) ह्या सात ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाचे सरपंच निवडून आल्याचा दावा जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे ह्यांनी केला आहे. तर भाजप ने बहाडोली ( व नवी दापचरी (साधना सुतार) ह्या ग्रामपंचायतीवर सरपंचाच्या दावा केला आहे तर अन्य ग्रामपंचायती पैकी सातपाटी ग्रा.प.वर एकता विकास मंच, सरपंच (अरविंद पाटील), आगरवाडी-काँग्रेस, बविआ, राष्ट्रवादी आघाडी, (वृषाली गावड) चहाडे-परिवर्तन पॅनल, (वत्सला माळी) नांदगाव तर्फे मनोर -अपक्ष, (पवन सवरा) पाम-अपक्ष (प्रभाकर पिंपळे), साखरे-बिनविरोध, (रवींद्र गोवारी) टेम्भी-अपक्ष, (सुरेश पाटील) उसरणी-ग्राम विकास पॅनल, (हरेंद्र पाटील) करळगाव-अपक्ष ( कौतुक वायडा) असे सरपंच निवडून आले आहेत.संपामुळे जल्लोष ओसरलामतमोजणीच्या दिवशी एसटी चा संप असल्याने ग्रामीण भागातून अनेक कार्यकर्ते मतमोजणीला पोहचू शकले नाहीत. त्यामुळे विजयी उमेदवार जिंकल्या नंतरचा पक्षांमधील जल्लोष हवा तसा पहावयास मिळाला नाही. निकालानंतर माही ठिकाणी संघर्ष झाला.

टॅग्स :Electionनिवडणूक