शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पालघर तीन महिन्यांत भारनियमनमुक्त करा

By admin | Updated: December 7, 2015 00:42 IST

जिल्ह्यातील एकही गाव यापुढे अंधारात राहणार नाही याची काळजी घ्या तीन महिन्यांच्या आत पालघर जिल्हा भारनियमन मुक्त करून ग्राहकांना उत्तम सेवा द्या

मनोर : जिल्ह्यातील एकही गाव यापुढे अंधारात राहणार नाही याची काळजी घ्या तीन महिन्यांच्या आत पालघर जिल्हा भारनियमन मुक्त करून ग्राहकांना उत्तम सेवा द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल असा सज्जड इशारा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिला. पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र विज मंडळाच्या वितरण व महापारेषणाच्या समस्यांबाबत पालघर जिल्हा परिषदेच्या संकुलात ऊर्जामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यात पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार विलास तरे, आमदार पास्कल धनारे, आ. हितेंद्र ठाकूर, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर व जि.प. मुख्य कार्यकारी दिलीप शिंदे आदी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात एकूण ९ लाख ३६ हजार वीजग्राहक असून त्यापैकी ६ लाख १९ हजार वसई तालुक्यात आहेत. उर्वरीत ३ लाख १७ हजार पालघर डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा तालुक्यात आहेत. जिल्ह्यात नेहमी होत असलेल्या भारनियमनाचा फटका १ लाख ४० हजार वीज ग्राहकांना बसतो आहे. या सर्वांना भारनियमन मुक्त करण्यासाठी युद्ध पातळीवर कारवाई करावी व जिल्ह्यातील आदिवासी गावे तसेच १७५ पाडे व वाड्या यांच्या घरापर्यंत विज जोडण्या पुरविण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यक्षमतेने व जबाबदारीने कामे करावीत असे निर्देश त्यांनी दिले. (वार्ताहर)