शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

खाडीच्या पाण्याने भातशेती नापिक होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:33 IST

माकूणसार खाडीतील तिवरांची लागवड करण्यासाठी वन विभागाने खोदलेल्या चरा मुळे खाडीचे पाणी भातशेतीमध्ये घुसून अनेक शेतक-यांच्या जमिनी नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पालघर : माकूणसार खाडीतील तिवरांची लागवड करण्यासाठी वन विभागाने खोदलेल्या चरा मुळे खाडीचे पाणी भातशेतीमध्ये घुसून अनेक शेतक-यांच्या जमिनी नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.केळवे-सफाळे मार्गावरील माकुणसार खाडी पुलाजवळील पूर्वेकडील भूखंडावर आणि माकूणसार गावात वन विभागामार्फत तिवरांची रोपे लागवडीचे काम सुरू आहे. त्यांच्या लागवडीसाठी खाºया पाण्याची गरज असल्याने पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी वन विभागाने अजब मार्ग शोधला आहे. खाडी क्षेत्रातील अनेक ठिकाणावर जेसीबी मशीनच्या सहाय्याने मोठे मोठे चर खोदले आहेत. या नाल्यांमुळे माकुणसार खाडी पात्र गावच्या सुपीक जमिनीच्या जवळ आणल्याचा आरोप गांवकरी आणि शेतकºयांनी केला आहे.कांदळवन असलेल्या जमिनीच्या शेजारीच गावातील शेतकºयांच्या जमिनी असून त्यावर दरवर्षी भाताचे पीक घेतले जाते. परंतु वन विभागाने या संपूर्ण भूखंडावर चर खोदल्याने खाडीचे पाणी त्यामधून पूर्ण शेतीवर पसरून ती जमीन आता नापीक होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत, तसेच या चरामधील खारे पाणी जमिनीत मुरून भूगर्भातील पेयजलाचे स्त्रोतही खारट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने केलेल्या या खोदकामाविरोधात ग्रामस्थांनी ग्रामसभेत मोठ्या संख्येने रोष व्यक्त करून या विरोधात ठराव मंजूर केला. पालघरच्या जिल्हाधिकाºयाना या संदर्भात निवेदन देण्यात आले असून उपाय योजण्याची मागणी केली आहे. करण्यात आली आहे.