शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ड्रेझिंगने गाळकाढणीला विरोध, डुबी पद्धतीने रेती काढणा-यांसमोर उपासमारीचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:50 IST

सातपाटी खाडी मध्ये मौजे कुंभवली येथे जेट्टी प्रकल्प विकसीत करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने अरोवाना पोर्टस अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करार करून

हितेन नाईकपालघर : सातपाटी खाडी मध्ये मौजे कुंभवली येथे जेट्टी प्रकल्प विकसीत करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने अरोवाना पोर्टस अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करार करून नौकानयन मार्गातील गाळ काढण्याची परवानगी दिली आहे. ह्या गाळ काढण्याच्या यांत्रिकी पद्धतीला मुरबे ग्रामपंचायत व रेती संस्थांनी विरोध दर्शविला आहे.सातपाटी हे मासेमारीचे एक प्रगतिशील बंदर असून सुमारे २५० ते ३०० लहान-मोठ्या नौकाद्वारे मासेमारी केली जाते. मात्र मागील १५-२० वर्षांपासून मेरिटाईम बोर्डाने केलेल्या चुकीच्या कामामुळे खाडीतील नैसिर्गक प्रवाहात बदल होऊन खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. ह्या गाळामुळे खाडीत पुरेसे पाणी येत नसल्याने उभ्या असलेल्या नौका मासेमारीला जाऊ शकत नव्हत्या तर समुद्रातून मासेमारी करून आलेल्या नौका वेळीच खाडीत येत नसल्याने व्यवसायात मोठे नुकसान होत होते. त्यामुळे खाडीतील गाळ त्वरित काढण्यात यावा ह्या मच्छीमार संस्थांच्या मागणी वरून ठाणे जिल्हा नियोजन मधून सुमारे २५ ते ३० कोटींचा निधी मेरिटाईम विभागाकडे प्राप्त झाला होता. मात्र, ह्या खाडीतील राजकारणाचा फटका बसून मेरिटाईम विभाग जिल्हा नियोजनाचा निधी वेळीच वापरण्यात चालढकल करीत होते. त्याचा मोठा फटका सातपाटी, मुरबे येथील मच्छीमाराना बसला होता. त्यांना वैयिक्तक निधीतून नौका नयना जवळील काही गाळ काढून नौका मासेमारीला पाठवल्या जात होत्या.कुंभवली येथे जेट्टी प्रकल्प विकसित करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे अरोवाना पोर्टस अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पाच वर्षांपूर्वी परवानगी मागितली होती. सदर कंपनीने शासनाच्या पर्यावरण विभागाची पाच वर्षांसाठी परवानगी मिळविल्या नंतर खाडीतील ४.५ किमी लांब व ३० मीटर्स रु ंद नौकानयन मार्गात चार्ट ड्याटम खाली १.५ मीटर इतकी खोली प्राप्त करण्यासाठी ३ लाख ५० हजार घनमीटर गाळ काढण्याची परवानगी दिली आहे.ह्या काढण्यात येणाºया गाळ अथवा रेती वर शासनाची मालकी राहणार आहे. यामुळे नौकानयनाचा मार्ग जरी सुटत असला तरी ह्या पोर्टला सातपाटी, मुरबे येथील काही मच्छीमारांचा विरोध आहे. तर दुसरी कडे खाडीतील गाळा बरोबर रेतीही काढली जाणार असल्याने मुरब्याच्या डुबी पद्धतीने रेती काढणाºया वर उपासमारीची पाळी येणार असल्याचे कारण देत विरोध दर्शविला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार