शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

जमिनीच्या दावेदारांना १३ पैकी २ पुरावे पुरेसे

By admin | Updated: October 9, 2016 02:44 IST

आदिवासी बांधवांना वनहक्क कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या वन जमीनीसाठी दावेदारांना विविध १३ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहेतत. त्यात बदल करून आता या १३ पुराव्यांपैकी

वाडा : आदिवासी बांधवांना वनहक्क कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या वन जमीनीसाठी दावेदारांना विविध १३ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहेतत. त्यात बदल करून आता या १३ पुराव्यांपैकी कोणतेही दोन पूरावे अर्जासोबत जोडल्यास त्यांचा वन हक्क जमीनीचा दावा दावा मान्य करण्यात येईल असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी शनिवारी किसान सभेच्या बैठकीत चर्चा करतांना सांगितले.महाराष्ट्र किसानसभा यांच्या सोबत शनिवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार जीवा पांडू गावीत, माजी आमदार नरसैया अडाम, आदिवासी विकास विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, आदिवासी विकास विभाग नाशिकचे आयुक्त राजीव जाधव, संबंधीत विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र किसान सभेचे सदस्य उपस्थित होते.आदिवासी बांधव सद्यस्थितीत कसत असलेली जामीन आणि त्यांच्या नावावर केलेली जमीन यांच्यात मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. या बाबत पडताळणी करून दाखल दाव्यांचा निकाल सहा महिन्यांत देण्यात यावा. राज्यात पडकई विकास योजनांतर्गत वन जमीन विकसीत केलेल्या शेतकऱ्यांना कामाचे त्वरीत पैसे अदा करण्यासाठी आर्थिक तरतूद पूरवणी मागण्यांच्या माध्यमातून करण्यात येईल असे सवरा यांनी यावेळी सांगितले.कुपोषण कमी करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमण्यात आला आहे. या प्रश्नी सामाजिक संस्था सोबतही बैठक घेण्यात आली आहे. असे सवरा यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)