शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

डांबरयुक्त तवंगाने मासेमारी व्यवसायावर परिणाम, किनारा काळवंडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 00:14 IST

किनारी भागात काळपट रंगाचा डांबराचा तवंग पसरल्याने किनारा विद्रुपीकरणासह मासेमारीवर त्याचा परिणाम होतो आहे.

- अनिरु द्ध पाटीलडहाणू/बोर्डी - तालुक्यातील किनारी भागात काळपट रंगाचा डांबराचा तवंग पसरल्याने किनारा विद्रुपीकरणासह मासेमारीवर त्याचा परिणाम होतो आहे. दरम्यान, वाढत्या समुद्री प्रदूषणाचा मच्छिमार, व्यवसायिक आणि ग्राहक या साखळीला फटका बसत आहे तर पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम जाणवत आहे.१ जून ते ३१ जुलै ही शासकीय मासेमारी बंदी नुकतीच उठली आहे. शिवाय आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस आणि जोराच्या वाऱ्यामुळे मच्छीमारी नौका समुद्रात गेल्या नाहीत. तर किनाºयालगत पारंपरिक मासेमारीला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र लाटांसह काळपट रंगाचा डांबराचा तवंग किनारा आणि काही नॉटिकल क्षेत्रात पसरल्याने मासेमारी जाळी प्रभावित होऊन मासे गावण्याची संख्या घटल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. तर त्वचेला या तवंगाचा स्पर्श होऊन दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.पूर्वीही या काळात हा तवंग पाण्यावर पसरायचा मात्र त्याचे प्रमाण कमी होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणामुळे त्यात वाढ झाली असून माशांची संख्याही घटल्याने किनाºयालगत मासेमारी करणाऱ्यांना त्याच्या झळा बसत आहेत. तर काहीवेळा माशांना तेलकट वास येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मच्छीमार, मासे विक्री करणारे व्यावसायिक आणि खवय्ये या साखळीवर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे औद्योगिक कारखान्यातील फिल्टर न केलेले रसायनयुक्त पाणी, प्लास्टिक पॉलिथिनचा कचरा समुद्रात टाकण्याविरुद्ध नियमांची कठोर अंमलबजावणीची आवश्यकता आहे. तर पाण्यातील दूषित घटकांचे प्रमाण कमी करून समुद्री पर्यावरणाला पोषक वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाºया कांदळवनाचे क्षेत्र किनारी भागात वाढविणे अत्यावश्यक आहे.काळपट तवंग मासेमारी साहित्य आणि मच्छिमारांच्या शरीराला लागल्याने नुकसान होते. किनारा विद्रुपीकरणामुळे पर्यटक चौपाट्यांकडे पाठ फिरवत असून व्यवसायावर परिणाम होतो. पाण्यातील रसायनयुक्त प्रमाण वाढत राहिल्यास समुद्री पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे.औद्योगिकरणामुळे समुद्र प्रदूषित झाल्याने हे थांबले पाहिजे. जीवसृष्टीला वाचवण्यासाठी तत्काळ पाऊल उचलणे गरजेचे आहे.- अ‍ॅड. गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :Vasai Virarवसई विरार