शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
3
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
4
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
5
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
6
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
7
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
8
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
9
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
10
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
11
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?
12
पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी
13
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
14
गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!
15
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
16
पाकने २१ अफगाणी चाैक्या बळकावल्या, पाक-अफगाण संघर्षात; ५८ पाकिस्तानी सैनिक ठार
17
Success Story: झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं 'कार्ट' पासून बनवला ब्रँड, आता वार्षिक ४० लाखांची उलाढाल, लोक विचारताहेत, 'कसं केलं?'
18
Video - टीम जिंकली पण 'तो' हरला, क्रिकेटर मैदानावरच कोसळला, शेवटचा बॉल टाकला अन्...
19
Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
20
रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार

३१ मार्चनंतर बीएस- ४ वाहनांची नोंदणी होणार नाही, न्यायालयाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 00:17 IST

भारतामध्ये सध्या वाहन नोंदणी करण्यासाठी प्रदूषण मानके बीएस- ४ सुरू आहेत. ही मानके (वाहन नोंदणी) ३१ मार्चनंतर बंद केली जाणार आहेत.

वसई/नालासोपारा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये भारतामध्ये सध्या वाहन नोंदणी करण्यासाठी प्रदूषण मानके बीएस- ४ सुरू आहेत. ही मानके (वाहन नोंदणी) ३१ मार्चनंतर बंद केली जाणार आहेत. यानंतर जरी वाहनाचे शुल्क, कर भरले असतील व इन्स्पेक्शन झाले असेल तरी देखील अशा वाहनांची नोंदणी केली जाणार नाही. याची वाहनधारकांनी व वाहन वितरकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, ज्या वितरकांकडून अथवा वाहनधारकांकडून बीएस-४ वाहन काही कारणात्सव नोंदणी करण्याचे राहून गेले असेल, वित्तदात्याकडील (बँक) थकीत प्रकरणे, मालकाचे आजारपण, वाहन मालकांचा अपघात इत्यादी कारणांमुळे वाहन नोंदणी राहिली असेल तर ती नोंदणी २० मार्चपूर्वी पूर्ण करून घ्यावी. त्यानंतर संगणकीय वाहन प्रणालीवर कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्चनंतर बीएस-६ मानकांच्या नोंदणी करता येणार आहे. गुढीपाडव्यासाठी वाहन खरेदी करण्यासाठी इच्छुकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, २५ मार्चला गुढीपाडवा आहे. तत्पूर्वी किमान ६ ते ७ दिवस अगोदर आपण आपल्या वाहनाची पूर्तता जसे की शुल्क, कर इत्यादी भरणे पूर्ण करून घ्यावी. जेणेकरून एचएसआरपी नंबर प्लेट बसवून वितरक आपणाला वाहन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वाहन डिलिव्हरी देऊ शकेल.२० मार्चपूर्वी नोंदणी व्हावीवाहन वितरक व वाहन मालक यांच्या बीएस- ४ मानकांच्या वाहनांच्या नोंदणी अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी व आपल्या वाहनाची नोंदणी प्रक्रि या २० मार्चपूर्वीच पूर्ण करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Courtन्यायालय