शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

३१ मार्चनंतर बीएस- ४ वाहनांची नोंदणी होणार नाही, न्यायालयाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 00:17 IST

भारतामध्ये सध्या वाहन नोंदणी करण्यासाठी प्रदूषण मानके बीएस- ४ सुरू आहेत. ही मानके (वाहन नोंदणी) ३१ मार्चनंतर बंद केली जाणार आहेत.

वसई/नालासोपारा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये भारतामध्ये सध्या वाहन नोंदणी करण्यासाठी प्रदूषण मानके बीएस- ४ सुरू आहेत. ही मानके (वाहन नोंदणी) ३१ मार्चनंतर बंद केली जाणार आहेत. यानंतर जरी वाहनाचे शुल्क, कर भरले असतील व इन्स्पेक्शन झाले असेल तरी देखील अशा वाहनांची नोंदणी केली जाणार नाही. याची वाहनधारकांनी व वाहन वितरकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, ज्या वितरकांकडून अथवा वाहनधारकांकडून बीएस-४ वाहन काही कारणात्सव नोंदणी करण्याचे राहून गेले असेल, वित्तदात्याकडील (बँक) थकीत प्रकरणे, मालकाचे आजारपण, वाहन मालकांचा अपघात इत्यादी कारणांमुळे वाहन नोंदणी राहिली असेल तर ती नोंदणी २० मार्चपूर्वी पूर्ण करून घ्यावी. त्यानंतर संगणकीय वाहन प्रणालीवर कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्चनंतर बीएस-६ मानकांच्या नोंदणी करता येणार आहे. गुढीपाडव्यासाठी वाहन खरेदी करण्यासाठी इच्छुकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, २५ मार्चला गुढीपाडवा आहे. तत्पूर्वी किमान ६ ते ७ दिवस अगोदर आपण आपल्या वाहनाची पूर्तता जसे की शुल्क, कर इत्यादी भरणे पूर्ण करून घ्यावी. जेणेकरून एचएसआरपी नंबर प्लेट बसवून वितरक आपणाला वाहन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वाहन डिलिव्हरी देऊ शकेल.२० मार्चपूर्वी नोंदणी व्हावीवाहन वितरक व वाहन मालक यांच्या बीएस- ४ मानकांच्या वाहनांच्या नोंदणी अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी व आपल्या वाहनाची नोंदणी प्रक्रि या २० मार्चपूर्वीच पूर्ण करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Courtन्यायालय