शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

३१ मार्चनंतर बीएस- ४ वाहनांची नोंदणी होणार नाही, न्यायालयाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 00:17 IST

भारतामध्ये सध्या वाहन नोंदणी करण्यासाठी प्रदूषण मानके बीएस- ४ सुरू आहेत. ही मानके (वाहन नोंदणी) ३१ मार्चनंतर बंद केली जाणार आहेत.

वसई/नालासोपारा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये भारतामध्ये सध्या वाहन नोंदणी करण्यासाठी प्रदूषण मानके बीएस- ४ सुरू आहेत. ही मानके (वाहन नोंदणी) ३१ मार्चनंतर बंद केली जाणार आहेत. यानंतर जरी वाहनाचे शुल्क, कर भरले असतील व इन्स्पेक्शन झाले असेल तरी देखील अशा वाहनांची नोंदणी केली जाणार नाही. याची वाहनधारकांनी व वाहन वितरकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, ज्या वितरकांकडून अथवा वाहनधारकांकडून बीएस-४ वाहन काही कारणात्सव नोंदणी करण्याचे राहून गेले असेल, वित्तदात्याकडील (बँक) थकीत प्रकरणे, मालकाचे आजारपण, वाहन मालकांचा अपघात इत्यादी कारणांमुळे वाहन नोंदणी राहिली असेल तर ती नोंदणी २० मार्चपूर्वी पूर्ण करून घ्यावी. त्यानंतर संगणकीय वाहन प्रणालीवर कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्चनंतर बीएस-६ मानकांच्या नोंदणी करता येणार आहे. गुढीपाडव्यासाठी वाहन खरेदी करण्यासाठी इच्छुकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, २५ मार्चला गुढीपाडवा आहे. तत्पूर्वी किमान ६ ते ७ दिवस अगोदर आपण आपल्या वाहनाची पूर्तता जसे की शुल्क, कर इत्यादी भरणे पूर्ण करून घ्यावी. जेणेकरून एचएसआरपी नंबर प्लेट बसवून वितरक आपणाला वाहन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वाहन डिलिव्हरी देऊ शकेल.२० मार्चपूर्वी नोंदणी व्हावीवाहन वितरक व वाहन मालक यांच्या बीएस- ४ मानकांच्या वाहनांच्या नोंदणी अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी व आपल्या वाहनाची नोंदणी प्रक्रि या २० मार्चपूर्वीच पूर्ण करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Courtन्यायालय