शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

तीन महिन्यापासून पुस्तकेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:59 IST

भयानक वास्तव : पुस्तके मिळणार कधी?, अभ्यास होणार कधी?

मनोर : पालघर तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या नववीच्या विद्यार्थ्यांना तीन महिने उलटले तरी प्रकल विभागाच्या शिक्षण खात्याकडून पुस्तके मिळालेली नाहीत त्यामुळे त्या आदिवासी मुलांची मोठी कुचंबणा झाली आहे. त्याला जबाबदार असणाºया अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

आदिवासी प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाºया मेंढवण आश्रमशाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेणाºया आदिवासी मुलांना शाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी पुस्तके मिळाली नाहीत. त्यामुळे ते अभ्यास काय करणार व येणाºया परीक्षेत काय लिहिणार? त्यामुळे त्यांचे हे शैक्षणिक वर्ष फुकट जाण्याची वेळ आली आहे. मुलांचे पालक सध्या चिंतेत असून मेंढवण ग्रामदान मंडळचे अध्यक्ष बिस्तुर कुवर म्हणाले की, आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना वाºयावर सोडल्यासारखे झाले आहे.प्रकल्प अधिकारी कटियार नॉट रिचेबल?इयत्ता नववीमध्ये एकूण मोठी पट संख्या आहे. त्यांना तीन महिन्यापासून पुस्तके मिळाली नाही. हे सर्व आदिवासी डहाणू प्रकल्प अधिकाºयांचा मनमानीमुळे घडले आहे. डहाणूचे आदिवासी प्रकल्प अधिकारी डहाणू सौरभ कटियार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रीया जाणून घेता आली नाही.