शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

नव्या वर्सोवा पुलाचा करार

By admin | Updated: July 4, 2017 06:33 IST

घोडबंदरच्या वर्सोवा पुलाचा भाग खचल्यानंतर नवीन पुलाच्या उभारणी बाबत ३ एप्रिल रोजीच करारनामा झाल्याचे पत्र केंद्रीय मंत्री पोंनु राधाकृष्णन

हितेन नाईक/लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : घोडबंदरच्या वर्सोवा पुलाचा भाग खचल्यानंतर नवीन पुलाच्या उभारणी बाबत ३ एप्रिल रोजीच करारनामा झाल्याचे पत्र केंद्रीय मंत्री पोंनु राधाकृष्णन यांनी खासदार चिंतामण वनगा यांना पाठविले आहे. त्यांनीच याबाबतचा प्रश्न लोकसभेत विचारला होता. मुंबई-गुजरात या राज्यांना जोडणाऱ्या महामार्ग क्र. ८ वर घोडबंदर येथे या पुलाची उभारणी अनेक वर्षांपूर्वी करण्यात आली होती. दररोज लाखो अवजड वाहनांची वाहतूक या पुलावरून होत असल्याने व समुद्राचे खारे पाणी, ऊन, वारा, पाऊस याचा मारा तो झेलीत असल्याने त्याची झीज होऊन तो धोकादायक बनला होता. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात येऊन ती अन्यत्र वळविण्यात आली होती. त्याचा मोठा फटका माल वाहतुकी बरोबरच रुग्ण व दररोज प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना बसला होता. त्यामुळे नव्या पुलाच्या उभारणीसाठी खासदार चिंतामण वणगा हे प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी त्याबाबतचा प्रश्न संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. असे केले खासदारांनी प्रयत्नकेंद्राकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आयआरबीकडे दाद लागत नसल्याने शेवटी त्यांच्यावर आपल्या मतदार संघातील महत्वपूर्ण असलेला वर्सोवा पुलाचा प्रश्न १० डिसेंबर २०१४ रोजी लोकसभेत उपस्थित केला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री पोंनु राधाकृष्णन ह्यांनी खासदार वनगा यांना पाठविलेल्या पत्रात आपली वर्सोवा पुलाच्या नवीन उभारणीची मागणी मान्य करण्यात आली असून ३ एप्रिल २०१७ रोजी नवीन पूल उभारणी बाबत करारनामे करण्यात आल्याबाबतचे पत्र पाठविले आहे.