शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

नव्या वर्सोवा पुलाचा करार

By admin | Updated: July 4, 2017 06:33 IST

घोडबंदरच्या वर्सोवा पुलाचा भाग खचल्यानंतर नवीन पुलाच्या उभारणी बाबत ३ एप्रिल रोजीच करारनामा झाल्याचे पत्र केंद्रीय मंत्री पोंनु राधाकृष्णन

हितेन नाईक/लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : घोडबंदरच्या वर्सोवा पुलाचा भाग खचल्यानंतर नवीन पुलाच्या उभारणी बाबत ३ एप्रिल रोजीच करारनामा झाल्याचे पत्र केंद्रीय मंत्री पोंनु राधाकृष्णन यांनी खासदार चिंतामण वनगा यांना पाठविले आहे. त्यांनीच याबाबतचा प्रश्न लोकसभेत विचारला होता. मुंबई-गुजरात या राज्यांना जोडणाऱ्या महामार्ग क्र. ८ वर घोडबंदर येथे या पुलाची उभारणी अनेक वर्षांपूर्वी करण्यात आली होती. दररोज लाखो अवजड वाहनांची वाहतूक या पुलावरून होत असल्याने व समुद्राचे खारे पाणी, ऊन, वारा, पाऊस याचा मारा तो झेलीत असल्याने त्याची झीज होऊन तो धोकादायक बनला होता. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात येऊन ती अन्यत्र वळविण्यात आली होती. त्याचा मोठा फटका माल वाहतुकी बरोबरच रुग्ण व दररोज प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना बसला होता. त्यामुळे नव्या पुलाच्या उभारणीसाठी खासदार चिंतामण वणगा हे प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी त्याबाबतचा प्रश्न संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. असे केले खासदारांनी प्रयत्नकेंद्राकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आयआरबीकडे दाद लागत नसल्याने शेवटी त्यांच्यावर आपल्या मतदार संघातील महत्वपूर्ण असलेला वर्सोवा पुलाचा प्रश्न १० डिसेंबर २०१४ रोजी लोकसभेत उपस्थित केला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री पोंनु राधाकृष्णन ह्यांनी खासदार वनगा यांना पाठविलेल्या पत्रात आपली वर्सोवा पुलाच्या नवीन उभारणीची मागणी मान्य करण्यात आली असून ३ एप्रिल २०१७ रोजी नवीन पूल उभारणी बाबत करारनामे करण्यात आल्याबाबतचे पत्र पाठविले आहे.