शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्सोवा पुलाचा करार

By admin | Updated: July 4, 2017 06:33 IST

घोडबंदरच्या वर्सोवा पुलाचा भाग खचल्यानंतर नवीन पुलाच्या उभारणी बाबत ३ एप्रिल रोजीच करारनामा झाल्याचे पत्र केंद्रीय मंत्री पोंनु राधाकृष्णन

हितेन नाईक/लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : घोडबंदरच्या वर्सोवा पुलाचा भाग खचल्यानंतर नवीन पुलाच्या उभारणी बाबत ३ एप्रिल रोजीच करारनामा झाल्याचे पत्र केंद्रीय मंत्री पोंनु राधाकृष्णन यांनी खासदार चिंतामण वनगा यांना पाठविले आहे. त्यांनीच याबाबतचा प्रश्न लोकसभेत विचारला होता. मुंबई-गुजरात या राज्यांना जोडणाऱ्या महामार्ग क्र. ८ वर घोडबंदर येथे या पुलाची उभारणी अनेक वर्षांपूर्वी करण्यात आली होती. दररोज लाखो अवजड वाहनांची वाहतूक या पुलावरून होत असल्याने व समुद्राचे खारे पाणी, ऊन, वारा, पाऊस याचा मारा तो झेलीत असल्याने त्याची झीज होऊन तो धोकादायक बनला होता. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात येऊन ती अन्यत्र वळविण्यात आली होती. त्याचा मोठा फटका माल वाहतुकी बरोबरच रुग्ण व दररोज प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना बसला होता. त्यामुळे नव्या पुलाच्या उभारणीसाठी खासदार चिंतामण वणगा हे प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी त्याबाबतचा प्रश्न संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. असे केले खासदारांनी प्रयत्नकेंद्राकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आयआरबीकडे दाद लागत नसल्याने शेवटी त्यांच्यावर आपल्या मतदार संघातील महत्वपूर्ण असलेला वर्सोवा पुलाचा प्रश्न १० डिसेंबर २०१४ रोजी लोकसभेत उपस्थित केला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री पोंनु राधाकृष्णन ह्यांनी खासदार वनगा यांना पाठविलेल्या पत्रात आपली वर्सोवा पुलाच्या नवीन उभारणीची मागणी मान्य करण्यात आली असून ३ एप्रिल २०१७ रोजी नवीन पूल उभारणी बाबत करारनामे करण्यात आल्याबाबतचे पत्र पाठविले आहे.