शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

विजेच्या घातक खांबांकडे पालघर पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 02:44 IST

पालघर-माहीम बायपास मार्गावर धोकादायक अवस्थेत असलेले विजेचे खांब हलविण्यात नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनांसाठी जीवघेणे ठरणारे हे खांब तात्काळ हटविण्याची मागणी भाजयुमोचे अध्यक्ष समीर पाटील यांनी केली आहे.

- हितेन नाईक पालघर : पालघर-माहीम बायपास मार्गावर धोकादायक अवस्थेत असलेले विजेचे खांब हलविण्यात नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनांसाठी जीवघेणे ठरणारे हे खांब तात्काळ हटविण्याची मागणी भाजयुमोचे अध्यक्ष समीर पाटील यांनी केली आहे.पालघर माहीम रोड वरील वळण नाका, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते चार रस्ता या रस्त्याचे चौपदीकरण झाल्यानंतर पालघर नगरपरिषदेने आपल्या स्वत:च्या मालकीचे स्ट्रीट लाईट या रस्त्यावर उभारले. त्यामुळे महावितरणचे असलेले व सध्या निकामी ठरलेले ३२ खांब तात्काळ हटविणे गरजेचे असतांना वर्षभरापासून हे धोकादायक खांब अजूनही उभे आहेत. नगरपरिषदेने हे खांब बाजूला सारून नंतरच ठेकेदाराकडून रस्त्याच्या चौपदीकरणाचे काम करून घेणे गरजेचे असताना पालिकेच्या निष्काळजीपणामुळे आजही हे खांब उभे आहेत. या खांबांचा अंदाज चालकांना येत नसल्याने छोटेमोठे अपघात घडले आहेत.>वापर नाही तरीही धोकादायक स्थितीत उभेया विद्युत खांबांची उभारणी जरी महावितरणने केली असली तरी त्यावर मालकी नगर परिषदेची आहे. त्यामुळे तिने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ पावले उचलून हे धोकादायक खांब तात्काळ हटविणे गरजेचे आहे. त्यांनी हे खांब हटविण्याचे शुल्क महावितरणकडे जमा केल्यास तात्काळ हे खांब हलविण्यात येतील असे एका महावितरणच्या अधिकाऱ्याने लोकमतशी बोलतांना सांगितले.धोकादायक असलेले हे खांब बदलण्याबाबत मागील पाच महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहोत. मात्र नगरपालिका आणि महावितरण याकडे दुर्लक्ष करीत आहे.- समीर वर्तक, भाजयुमो अध्यक्ष