शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

विजेच्या घातक खांबांकडे पालघर पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 02:44 IST

पालघर-माहीम बायपास मार्गावर धोकादायक अवस्थेत असलेले विजेचे खांब हलविण्यात नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनांसाठी जीवघेणे ठरणारे हे खांब तात्काळ हटविण्याची मागणी भाजयुमोचे अध्यक्ष समीर पाटील यांनी केली आहे.

- हितेन नाईक पालघर : पालघर-माहीम बायपास मार्गावर धोकादायक अवस्थेत असलेले विजेचे खांब हलविण्यात नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनांसाठी जीवघेणे ठरणारे हे खांब तात्काळ हटविण्याची मागणी भाजयुमोचे अध्यक्ष समीर पाटील यांनी केली आहे.पालघर माहीम रोड वरील वळण नाका, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते चार रस्ता या रस्त्याचे चौपदीकरण झाल्यानंतर पालघर नगरपरिषदेने आपल्या स्वत:च्या मालकीचे स्ट्रीट लाईट या रस्त्यावर उभारले. त्यामुळे महावितरणचे असलेले व सध्या निकामी ठरलेले ३२ खांब तात्काळ हटविणे गरजेचे असतांना वर्षभरापासून हे धोकादायक खांब अजूनही उभे आहेत. नगरपरिषदेने हे खांब बाजूला सारून नंतरच ठेकेदाराकडून रस्त्याच्या चौपदीकरणाचे काम करून घेणे गरजेचे असताना पालिकेच्या निष्काळजीपणामुळे आजही हे खांब उभे आहेत. या खांबांचा अंदाज चालकांना येत नसल्याने छोटेमोठे अपघात घडले आहेत.>वापर नाही तरीही धोकादायक स्थितीत उभेया विद्युत खांबांची उभारणी जरी महावितरणने केली असली तरी त्यावर मालकी नगर परिषदेची आहे. त्यामुळे तिने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ पावले उचलून हे धोकादायक खांब तात्काळ हटविणे गरजेचे आहे. त्यांनी हे खांब हटविण्याचे शुल्क महावितरणकडे जमा केल्यास तात्काळ हे खांब हलविण्यात येतील असे एका महावितरणच्या अधिकाऱ्याने लोकमतशी बोलतांना सांगितले.धोकादायक असलेले हे खांब बदलण्याबाबत मागील पाच महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहोत. मात्र नगरपालिका आणि महावितरण याकडे दुर्लक्ष करीत आहे.- समीर वर्तक, भाजयुमो अध्यक्ष