शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीचे वाड्यात वाजू लागले पडघम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 05:40 IST

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन सुमारे पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे लवकरच तिच्या निवडणुका घोषीत होण्याची चिन्हे असल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

- वसंत भोईर वाडा : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन सुमारे पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे लवकरच तिच्या निवडणुका घोषीत होण्याची चिन्हे असल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.ग्रामपंचायत असतांना सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजप युतीमध्ये सध्या बेबनाव असून हे दोन्ही पक्ष स्वबळाच्ांीच भाषा करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्यावेळी कायम दुय्यम भूमिका घ्यावी लागलेल्या भारतीय जनता पार्टीचे गेल्या काही निवडणुकांतील मताधिक्य वाढल्याने ताकद वाढली आहे. त्यातच पंचायत समितीपासून केंद्रसरकारपर्यंत भाजपचीच सत्ता असल्याने आता भाजपकडे कार्यकर्त्यांचा भरणा वाढला आहे.नगरपंचायत निवडणुकीत अनुसूचित जमातीचे आरक्षण कमी झाल्याने इतर मागासवर्ग व खुल्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे अन्य समाजातील कार्यकर्त्यांना संधी वाढल्याने सर्वच राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांच्या आकांक्षा वाढल्या आहेत. शिवसेनेचे वाडा शहरावर आजवर कायम वर्चस्व सिध्द झाले आहे. मात्र यावेळी भाजपने जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करत आपला विस्तार केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत काळातील शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला नगरपंचायत निवडणुकीत उपयोगाचा नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष सध्यातरी स्वबळाची भाषा करताना दिसत आहेत. तसेच ग्रामपंचायतीत महत्वाची भूमिका बजावणाºया बहुजन विकास आघाडीनेही काही जागांवर आपले उमेदवार जाहीर करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही निवडणूकीच्या मोर्चेबांधणीला लागली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी गणेशोत्सवाचें निमित्त साधून आपापल्या प्रभागात निवडक मतदारांच्या भेटी घेण्यावर भर दिल्याने नगरपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याचे दिसत आहे.युती, आघाडीत बिघाडीशिवसेना आणि भाजपने जागानिहाय मोर्चेबांधणी केली आहे. राष्ट्रवादीने ही निवडणूक गांभीर्याने घेतली असून कॉंग्रेससोबत आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्येदेखील इच्छुक वाढले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षात जागा वाटपावरून बिनसण्याची चिन्हे आहेत.