शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

रेल्वेच्या मदतीला पालिका धावली

By admin | Updated: March 10, 2017 02:44 IST

मंगळवारी दुपारी विरार रेल्वे स्टेशनमध्ये जयपूर एक्सप्रेसखाली चिरडून सात म्हशी ठार झाल्या होत्या. यावेळी वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे जवान आणि सफाई

वसई : मंगळवारी दुपारी विरार रेल्वे स्टेशनमध्ये जयपूर एक्सप्रेसखाली चिरडून सात म्हशी ठार झाल्या होत्या. यावेळी वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे जवान आणि सफाई कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात भाग घेतला.बुधवारी दुपारी काही म्हशी रेल्वे ट्रकमधून विरार रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाल्या होत्या. त्याचवेळी मुंबईकडे जाणारी जयपूर-बांद्रा एक्सप्रेस १ वाजून १५ मिनिटांनी वेगाने आली. दुर्दैवाने या म्हशी नेमक्या त्याच ट्रकवरून एकापाठोपाठ एक निघाल्या होत्या. गाडी अतिशय वेगाने असल्याने खाली चिरडून सातही म्हशींच्या अक्षरश: ंिचंधड्या उडाल्या. गाडीखाली अडकलेल्या म्हशी काढण्यासाठी रेल्वेकडे तितके मनुष्यबळ नव्हते. त्यामुळे रेल्वेने वसई विरार महापालिकेची मदत मागितली. महापालिकेने अग्नीशमन दलाचे जवान आणि सफाई कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी पाठवले. रेल्वे कर्मचारी आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी मेहनत करून म्हशींचे मृतदेह आणि अडकलेले अवयव बाहेर काढले. त्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना झाली. हा सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागला. (वार्ताहर)