शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

रेल्वेच्या मदतीला पालिका धावली

By admin | Updated: March 10, 2017 02:44 IST

मंगळवारी दुपारी विरार रेल्वे स्टेशनमध्ये जयपूर एक्सप्रेसखाली चिरडून सात म्हशी ठार झाल्या होत्या. यावेळी वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे जवान आणि सफाई

वसई : मंगळवारी दुपारी विरार रेल्वे स्टेशनमध्ये जयपूर एक्सप्रेसखाली चिरडून सात म्हशी ठार झाल्या होत्या. यावेळी वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे जवान आणि सफाई कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात भाग घेतला.बुधवारी दुपारी काही म्हशी रेल्वे ट्रकमधून विरार रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाल्या होत्या. त्याचवेळी मुंबईकडे जाणारी जयपूर-बांद्रा एक्सप्रेस १ वाजून १५ मिनिटांनी वेगाने आली. दुर्दैवाने या म्हशी नेमक्या त्याच ट्रकवरून एकापाठोपाठ एक निघाल्या होत्या. गाडी अतिशय वेगाने असल्याने खाली चिरडून सातही म्हशींच्या अक्षरश: ंिचंधड्या उडाल्या. गाडीखाली अडकलेल्या म्हशी काढण्यासाठी रेल्वेकडे तितके मनुष्यबळ नव्हते. त्यामुळे रेल्वेने वसई विरार महापालिकेची मदत मागितली. महापालिकेने अग्नीशमन दलाचे जवान आणि सफाई कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी पाठवले. रेल्वे कर्मचारी आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी मेहनत करून म्हशींचे मृतदेह आणि अडकलेले अवयव बाहेर काढले. त्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना झाली. हा सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागला. (वार्ताहर)