शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

‘जास्तीत जास्त अपघात मानवी चुकांमुळेच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:34 IST

सद्या रस्त्यावरील वाढलेले अपघाताचे प्रमाण हे मानवी चुकांमुळेच वाढले आहेत. वाहन चालविण्याचे नियम प्रत्येक चालकाने काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे

वाडा : सद्या रस्त्यावरील वाढलेले अपघाताचे प्रमाण हे मानवी चुकांमुळेच वाढले आहेत. वाहन चालविण्याचे नियम प्रत्येक चालकाने काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मानवसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर भोळे यांनी वाडा येथे सुरक्षितता मोहिमेअंतर्गत बोलताना केले.राज्य परिवहन महामंडळ वाडा आगाराच्या विद्यमाने वाडा आगारामध्ये सुरिक्षतता मोहिमेअंतर्गत नुकताच कार्यक्रमाचे आयोजित केला होता. या कार्यक्र मासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मानवसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर भोळे, प्रादेशिक कार्यालय मुंबई येथील सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक युवराज गंभिरे, आगार प्रमुख विजय गायकवाड यांनी चालक व वाहक यांना यावेळी मार्गदर्शन केले.नशा करु न, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, अमर्याद वेग अशा विविध मानवी चुकांमुळेच अपघात होत असतात. तसेच अनेक नियमांचे उल्लंघन चालकांकडून होत असल्यानेही अपघात घडतात. वाहनांच्या तांत्रिक बिघाडापेक्षा मानवी चुकांमुळेच अपघाताताचे प्रमाण वाढले असून हे प्रमाण घटविण्यासाठी प्रत्येक चालकाने काळजीपूर्वक वाहन चालवावे असे आवाहन भोळे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे आयोजनात वाडा आगारातील शांताराम पाटील, एम.ए.आत्तार, आर. एम. गावित, आर.के. गायकर, आर.टी. मिसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले होते.