शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

‘जास्तीत जास्त अपघात मानवी चुकांमुळेच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:34 IST

सद्या रस्त्यावरील वाढलेले अपघाताचे प्रमाण हे मानवी चुकांमुळेच वाढले आहेत. वाहन चालविण्याचे नियम प्रत्येक चालकाने काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे

वाडा : सद्या रस्त्यावरील वाढलेले अपघाताचे प्रमाण हे मानवी चुकांमुळेच वाढले आहेत. वाहन चालविण्याचे नियम प्रत्येक चालकाने काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मानवसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर भोळे यांनी वाडा येथे सुरक्षितता मोहिमेअंतर्गत बोलताना केले.राज्य परिवहन महामंडळ वाडा आगाराच्या विद्यमाने वाडा आगारामध्ये सुरिक्षतता मोहिमेअंतर्गत नुकताच कार्यक्रमाचे आयोजित केला होता. या कार्यक्र मासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मानवसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर भोळे, प्रादेशिक कार्यालय मुंबई येथील सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक युवराज गंभिरे, आगार प्रमुख विजय गायकवाड यांनी चालक व वाहक यांना यावेळी मार्गदर्शन केले.नशा करु न, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, अमर्याद वेग अशा विविध मानवी चुकांमुळेच अपघात होत असतात. तसेच अनेक नियमांचे उल्लंघन चालकांकडून होत असल्यानेही अपघात घडतात. वाहनांच्या तांत्रिक बिघाडापेक्षा मानवी चुकांमुळेच अपघाताताचे प्रमाण वाढले असून हे प्रमाण घटविण्यासाठी प्रत्येक चालकाने काळजीपूर्वक वाहन चालवावे असे आवाहन भोळे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे आयोजनात वाडा आगारातील शांताराम पाटील, एम.ए.आत्तार, आर. एम. गावित, आर.के. गायकर, आर.टी. मिसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले होते.