शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नास्ता, जेवणासह आदिवासींसाठी आधुनिक शेती सहल

By admin | Updated: March 10, 2017 03:26 IST

बोरलॉग इस्टिटयुट फॉर साउुथ एशिया (बिसा) व प्रगती प्रतिष्ठान जव्हार यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक १६ ते १८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत येथील आदिवासी

जव्हार : बोरलॉग इस्टिटयुट फॉर साउुथ एशिया (बिसा) व प्रगती प्रतिष्ठान जव्हार यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक १६ ते १८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत येथील आदिवासी शेतक ऱ्यांकरीता शैक्षणिक सहलीचे बिसा फार्म जबलपुर येथे आयोजन केले होते. क्लायमेट स्मार्ट व्हिलेज हा उपक्रम गेल्या वर्षापासून पालघर जिल्हयातील ७० गावांमध्ये बिसा संस्थेद्वारे तसेच मंत्रालयातील आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहभागाने कार्यान्वीत आहे.तसेच पालघर जिल्यातील एकुण १०० इच्छुक तसेच प्रगतशील शेतकरी या शैक्षणिक सहलीकरीता नेण्यात आले होते. यासाठी बिसा व प्रगती प्रतिष्ठान जव्हार यांजकडुन शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी प्रवासाची व्यवस्था, नास्ता , जेवण व रहाण्याची योग्य प्रकारे केली होती. या कृषी सहलीचा मुख्य उद्देश हवामानातील होणारे बदल तसेच संवेदनक्षम शेती करणे, शाश्वत कृषी संवर्धन, विविध प्रकारच्या पीक पदधती व त्यांचे प्रात्याक्षिक त्याच बरोबर आधुनिक कृषी अवजारे विविध सिंचन, जलसंधारण पदधती इत्यादींची माहीती व मार्गदर्शन करण्यात आले.या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे बदलत्या हवामानामुळे होणारा कृषी पदधती व मानवी जीवन तसेच सभोवतालच्या वातावरणाचा होणारा दुष्परिणाम व त्यासाठीच्या उपाययोजना यासाठीचे सुसुत्रीकरण हा होता. तसेच हा अभ्यास दौरा डॉ. पंकजसिंग स्टेशन समन्वयक व डॉ.राजकुमार जाट अ‍ॅग्रोनॉमिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आला होता. याबाबत शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर शेतकऱ्यांनी मिळालेले मार्गदर्शन हे एक अतिशय प्रभावी व मोलाचे असून आम्ही याचा अवलंब निश्चितच करू असे म्हटले आहे. तसेच संस्थेमार्फत केलेल्या सर्व सोयी व मार्गदर्शनामुळे आम्ही या दोन्ही संस्थांचे आभारी आहोत याचाही उल्लेख शेतकऱ्यांनी या ठिकाणी केला आहे. तसेच अशाच प्रकारच्या सहली अगर मार्गदर्शन केल्यास आपला पालघर जिल्हा प्रगतीच्या वाटेवर राहील, अशी विनंती देखील या वेळी करण्यात आली. (वार्ताहर)