शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पंधरा पदाधिकाऱ्यांचा मनसेला रामराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 02:13 IST

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या झंजावाती दौºयाला पालघर जिल्ह्यातून सुरुवात झाली असतानाच बुधवारी मनसेला जिल्ह्याचे उपाध्यक्षांसह पंधरा पदाधिकाºयांनी रामराम ठोकला

मनोर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या झंजावाती दौºयाला पालघर जिल्ह्यातून सुरुवात झाली असतानाच बुधवारी मनसेला जिल्ह्याचे उपाध्यक्षांसह पंधरा पदाधिकाºयांनी रामराम ठोकला. वाडा येथे पक्षाच्या अध्यक्षांकडे हे राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत.हे राजिनामे म्हणजे पक्षाला हादरा असून यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. वरिष्ठाकडून होणारे दुर्लक्ष व गलिच्छ राजकारण त्यास कर्णिभूत असल्याचे यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष आशिष मेस्त्री यांनी सांगितले. त्यांची दिलेल्या राजिनामा पत्रात आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, गेल्या महिनेभरातील घडामोडी, केलेले लॉबिंग, प्रामाणिक पदधिकाºयांना बाजूला सारण्याची अप्रामाणिक पणाचा इतिहास असणाºयांना पैशाच्या बळावर व्यासपीठ व मानसन्मान देण्याची खेळलेली धूर्त खेळी या घडामोडी पहाताना व पैसा हा एकमेव निकष ठेऊन पक्षात पदे व मानसन्मान मिळत असेल तर प्रामाणिक कार्यकर्ते व पधिकार्यांनी काय करावे अशी खंत व घुसमट त्यांनी व्यक्त केली आहे.शिरीष सावंत, सचिन मोरे, अविनाश जाधव, राजन गावंड यांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून मी माझ्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी राजिनाम्यात म्हंटले आहे. तर मेस्त्री म्हणाले की, जो व्यक्ती पक्षाशी बेइमानी करतो, कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही अशा संखेला पुन्हा पद मिळत असेल तर आम्हाला पक्षात राहण्यात स्वारस्य नाही.