शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

भूकंपाच्या भीतीने तलासरी, डहाणूत स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:18 IST

आपत्ती व्यवस्थापनाकडून धडे : धुंदलवाडीच्या मुंबईपाड्यातील सर्व घरांना टाळे

तलासरी : तलासरी आणि डहाणू तालुक्यातील काही भागात गेल्या दोन तीन महिन्यापासून गूढ आवाज येत असल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान, शनिवारी दुपारी झालेल्या भूकंपाच्या हादऱ्याने त्याची शासनाला नोंद घ्यावी लागली असून स्थानिकांनी स्थलांतर करण्यास सुरु वात केली आहे. तर येथील हळदपाड्यातील ग्रामस्थ घरात न राहता, त्यांनी शेतातच तळ ठोकला आहे.

२४ नोव्हेंबर रोजी डहाणू व तलासरी भागात दुपारपासून भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. त्यातील दुपारी ३.१५ वाजता बसलेला धक्का हा ३.३ मॅग्निट्युडचा आहे. पालघर जिल्ह्यात साधारणत: ६ मॅग्निट्युडचा धक्का बसल्यास काळजी करण्याचे कारण असेल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन आपत्ती निवारण विभागाकडून केले आहे.

भूकंपाच्या अनुषंगाने कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्यामार्फत २६ नोव्हेंबर पासून प्रशिक्षण कार्यक्र म आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणसाठी नियुक्त केलेले अनिल गणपत गावित, काशीनाथ रडका कुरकुटे, सहाय्यक उपनियंत्रक, नागरी संरक्षक दल तारापूर यांनी सोमवारी धुंदलवाडी, हळदपाडा, वेदांत रुग्णालय येथे ग्रामस्थांना माहिती देऊन जनजागृती केली दिली. धुंदलवाडी गावातील मुंबईपाड्यातील ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे पण ते कुणीकडे गेले त्याची माहिती कोणालाही नाही. या पाड्यातील सर्व घरांना कुलूपे लावलेली आहेत. मुंबईपाडा घरेदारे सोडून स्थलांतर झाल्याने त्यांच्या घरांची चिंता निर्माण झाली त्याचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने येथे सुुरक्षेचा प्रश्न निर्मिण झाला आहे.

टॅग्स :Earthquakeभूकंप