शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

वसईत शेतमाल तारण कर्ज योजनेसाठी सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:43 IST

शेतकऱ्याने पीक पिकवल्यानंतर त्याला पुढील खर्चाच्या तरतुदीसाठी लागलीच पैशांची निकड भासते.

बोईसर : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व कृषी उत्पन्न बाजार समिती वसई यांच्या संयुक्त विद्यमाने शेतमाल तारण कर्ज योजनेच्या माहितीसाठी तसेच शेतमाल जमा करणाऱ्या शेतकऱ्यांना तारण कर्ज वाटपासाठी शिवणसई येथील तालुका सहकारी भात गिरणीच्या आवारात शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, जि.प. सदस्य कृष्ण माळी, बाजार समितीचे सभापती रमेश वझे, उपसभापती अशोक कोलासो, सचिव विलास पाटील, संचालक पांडुरंग पाटील, सदानंद पाटील, अरुण पाटील, माजी पं.स. उपसभापती नरेंद्र पाटील यांच्यासह सहकारी सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी व शेतकरी हजर होते.

शेतकऱ्याने पीक पिकवल्यानंतर त्याला पुढील खर्चाच्या तरतुदीसाठी लागलीच पैशांची निकड भासते. या वेळी शेतकरी गरजेपोटी आपला शेतमाल पडेल त्या भावाने व्यापाºयांना देऊन आपली गरज भागवण्याचा प्रयत्न करतो. अशामुळे शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचा दर बाजारभावाप्रमाणे मिळत नसल्याने त्याचे आर्थिक नुकसान होते.

हे टाळण्यासाठी शेतमाल तारण ठेवून बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम शेतकरी कर्ज म्हणून उचलू शकतो व आपली निकड भागवू शकतो. हे कर्ज शेतकऱ्याला वार्षिक सहा टक्के दराने देण्यात येते. तसेच सहा महिन्याच्या अवधीत त्याने तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही बाजारभावाप्रमाणे ठरवून एक तर त्याला टर्न ठेवलेल्या शेतमालाची उर्वरित रक्कम घेण्याचा किंवा त्याने घेतलेल्या कर्जाच्या रकमेची परतफेड करून शेतमाल पुन्हा ताब्यात घेण्याचा पर्याय उपलब्ध होतो, असे राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र