शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

भूकंपाची कारणे शोधण्यात यंत्रणा अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:34 IST

या व डहाणू तालुक्याच्या काही गावात गेल्या काही दिवसां पासून जोरदार भूकंपाचे धक्के बसत असल्याने लोकांची झोप उडाली

- सुरेश काटेतलासरी : या व डहाणू तालुक्याच्या काही गावात गेल्या काही दिवसां पासून जोरदार भूकंपाचे धक्के बसत असल्याने लोकांची झोप उडाली असून ग्रामस्थ रात्र रात्र घराबाहेर जागून काढत आहेत. भूकंपाची भीती निर्माण झालेली असतांना शासकीय यंत्रणा मात्र अजूनही झोपेत आहे, लोकांच्या मनातील भीती काढून भूकंपाची कारणे शोधण्यास ती अपयशी ठरली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असणाऱ्या धुंदलवाडी भागात पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे शनिवारी येऊन ग्रामस्थांच्या भेटी घेऊन गेले अन पायगुण म्हणा रविवार पहाटे पुन्हा भूकंपाचे तीन जोरदार धक्के बसले, बाकीच्या लोकप्रतिनिधींना धक्का न बसल्याने ते अजून भूकंप पीडितांची भेट घेण्यास आले नाहीत कदाचित निवडणुकीत मतदार त्यांना कधी व कसा धक्का देतात याची ते वाट बघत असावेत.दोन तीन महिन्यांपासून या भागात गूढ आवाज येत असल्याच्या जनतेच्या तक्र ारी होत्या पण शासकीय यंत्रणा त्याची दखल घेत न्हवती, पण पंधरा दिवसां पासून जोरदार धक्के बसू लागल्याने जागी झालेली शासकीय यंत्रणा या भागात दिसू लागली, पालघर जिल्हाधिकाºयांनी आपत्त कालीन यंत्रणेला या भागात मार्गदर्शन करायला पाठविले पण या भूकंपाची कारणे काय ती शोधून काढून लोकांच्या मनातील भीती दूर करण्यास मात्र शासकीय यंत्रणा अपयशी ठरली, जिल्हाधिकाºयांनी हे भूकंपाचे धक्के ३ रिश्टर स्केलचे असल्याने घाबरायचे कारण नाही असे सांगितले.>तीव्र धक्का बसेपर्यंत आपत्कालीन यंत्रणा बेसावध?पाच रिश्टर स्केल पेक्षा जास्त तीव्रतेचा धक्का धोकादायक असतो, त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबसह त्याची यंत्रणा ही सुस्त झाली आहे. ही यंत्रणा ५ रिश्टर अथवा त्या पेक्षा जास्त स्केलचा धक्का बसून जीवितहानी होण्याची वाट बघते आहे काय? असा सवाल जनता करते आहे.धुंदलवाडीच्या मुंबई पाड्यातील रहिवासी तर घरे दारे सोडून निघून गेले आहेत त्याच्या घरांना कुलूपे लागली असून पाडा निर्मनुष्य झाला आहे ते कुणीकडे गेलेत याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष आहे, हळदपाड्यातील लोक रात्र घराबाहेर बसून काढत आहेत, त्याकडेही यंत्रणांचे दुर्लक्ष आहे.