शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

भूकंपाची कारणे शोधण्यात यंत्रणा अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:34 IST

या व डहाणू तालुक्याच्या काही गावात गेल्या काही दिवसां पासून जोरदार भूकंपाचे धक्के बसत असल्याने लोकांची झोप उडाली

- सुरेश काटेतलासरी : या व डहाणू तालुक्याच्या काही गावात गेल्या काही दिवसां पासून जोरदार भूकंपाचे धक्के बसत असल्याने लोकांची झोप उडाली असून ग्रामस्थ रात्र रात्र घराबाहेर जागून काढत आहेत. भूकंपाची भीती निर्माण झालेली असतांना शासकीय यंत्रणा मात्र अजूनही झोपेत आहे, लोकांच्या मनातील भीती काढून भूकंपाची कारणे शोधण्यास ती अपयशी ठरली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असणाऱ्या धुंदलवाडी भागात पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे शनिवारी येऊन ग्रामस्थांच्या भेटी घेऊन गेले अन पायगुण म्हणा रविवार पहाटे पुन्हा भूकंपाचे तीन जोरदार धक्के बसले, बाकीच्या लोकप्रतिनिधींना धक्का न बसल्याने ते अजून भूकंप पीडितांची भेट घेण्यास आले नाहीत कदाचित निवडणुकीत मतदार त्यांना कधी व कसा धक्का देतात याची ते वाट बघत असावेत.दोन तीन महिन्यांपासून या भागात गूढ आवाज येत असल्याच्या जनतेच्या तक्र ारी होत्या पण शासकीय यंत्रणा त्याची दखल घेत न्हवती, पण पंधरा दिवसां पासून जोरदार धक्के बसू लागल्याने जागी झालेली शासकीय यंत्रणा या भागात दिसू लागली, पालघर जिल्हाधिकाºयांनी आपत्त कालीन यंत्रणेला या भागात मार्गदर्शन करायला पाठविले पण या भूकंपाची कारणे काय ती शोधून काढून लोकांच्या मनातील भीती दूर करण्यास मात्र शासकीय यंत्रणा अपयशी ठरली, जिल्हाधिकाºयांनी हे भूकंपाचे धक्के ३ रिश्टर स्केलचे असल्याने घाबरायचे कारण नाही असे सांगितले.>तीव्र धक्का बसेपर्यंत आपत्कालीन यंत्रणा बेसावध?पाच रिश्टर स्केल पेक्षा जास्त तीव्रतेचा धक्का धोकादायक असतो, त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबसह त्याची यंत्रणा ही सुस्त झाली आहे. ही यंत्रणा ५ रिश्टर अथवा त्या पेक्षा जास्त स्केलचा धक्का बसून जीवितहानी होण्याची वाट बघते आहे काय? असा सवाल जनता करते आहे.धुंदलवाडीच्या मुंबई पाड्यातील रहिवासी तर घरे दारे सोडून निघून गेले आहेत त्याच्या घरांना कुलूपे लागली असून पाडा निर्मनुष्य झाला आहे ते कुणीकडे गेलेत याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष आहे, हळदपाड्यातील लोक रात्र घराबाहेर बसून काढत आहेत, त्याकडेही यंत्रणांचे दुर्लक्ष आहे.