शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

वसई-विरारमध्ये मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:48 IST

वसई विरारमध्ये शुक्रवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे.

विरार : वसई विरारमध्ये शुक्रवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पाऊस अधून मधून थांबत असला तरी सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना अनेक ठिकाणी पाण्यामुळे अडथळे निर्माण झाले. विरार पश्चिमेकडील जुना विवा कॉलेज समोर गुडघ्या इतके पाणी साचले असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.एकीकडे पावसाच्या येण्याने ग्रामीण भागात आनंद आहे तर दुसरीकडे शहरी भागात जागो-जागी पाणी साचल्याने महानगरपालिकेने केलेली नाले सफाई चव्हाट्यावर आली. गालानगर, एमडी नगर, आचोळे, सेन्ट्रलपार्क, तुळींज पोलीस ठाणे, तुळींज रोड, टाकी रोड आदी सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे रिक्षा, मोटारसायकलींना पुढे जाता येत नव्हते. त्यातच पाणी शिरल्याने काही ठिकाणी वाहने नादुरुस्त झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.नागरिकांच्या रोजच्या रहदारीच्या स्टेशन जवळील मुख्य रस्त्यावरच गुढग्या इतके पाणीसाचल्यामुळे प्रवाश्यांचे प्रचंड हाल झाले. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे सकाळी कामानिमित्त निघालेल्या चाकरमान्यांना वाहतुकीच्या समस्येचाही सामना कारावा लागत आहे. कुठे रस्त्यावर पाणी साचले असल्यामुळे रिक्षावाले नेहमीच्या मार्गाने जाण्यास तयार होत नाहीत तर, कुठे पाण्याच्या पातळीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यातच मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेकांना कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशिर झाला. नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. सेंट्रलपार्क, तुळींज रोड, विजय नगर येथे तर अक्षरश: रस्त्यांना नदीचं स्वरूप आले होते.तारापूर - बोईसर परिसरात पहाटे पासून अवघ्या सहा तासात सुमारे २०० मि. मी. पाऊस पडून पावसाने दमदार आगमन केले मात्र, पहिल्याच पावसात नागरीवस्त्या, चाळी व एमआयडीसी सह सर्वत्र पाणी साचून काही रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्याच बरोबर सर्वत्र वीज गुल झाल्याने महावितरण विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला