शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

वसईत तिवरांची कत्तल

By admin | Updated: April 12, 2016 00:28 IST

नायगाव जवळील उमेळा गावात तिवरांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केल्याच्या मंडळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

वसई : नायगाव जवळील उमेळा गावात तिवरांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केल्याच्या मंडळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. स्थानिकांनी तिघांना रंगेहाथ पकडून दिले असतांनाही पोलिसांनी नोटीस बजावून त्यांना सोडून दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उमेळा येथे तिवरांच्या झाडांची कत्तल केली जात असल्याची तक्रार नगरसेवक मनीष वर्तक यांनी तहसिलदार गजेंद्र पाटोळे यांच्याकडे केल्यानंतर पाटोळे यांनी मंडळ अधिकारी दादाराव जाधव यांना घटनास्थळी जाऊ पंचनामा करण्याचे आदेश दिले. जाधव घटनास्थळी पोचले असता. त्याठिकाणी मशिनच्या सहाय्याने तिवरांची झाडे तोडली जात असल्याचे आढळून आले. स्थानिकांनी तिघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. गोविंद ससाणे (बदलापूर), माधव मिश्रा (नालासोपारा), सूर्यकांत घरत , गोविंद घरत (कळंब) यांच्या मालकीच्या जागेत तिवरांच्या झाडांची कत्तल केली जात असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मंडळ अधिकारी जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर सोमनाथ ससाणे, जगदीश निसाद, राज कनोजिया यांच्याविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात भारतीय पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना तिघांनाही नोटीस बजावून सोडून दिले. (प्रतिनिधी)