शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पीककर्जवाटपात अनेक राष्ट्रीयीकृत बँका ठरल्या अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 03:38 IST

खरीप पीक कर्ज वाटपात जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बँकाना दिलेले लक्ष्यांंक (टार्गेट) पूर्ण करण्यात अनेक बँका अयशस्वी ठरल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे.

- हितेन नाईकपालघर - खरीप पीक कर्ज वाटपात जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बँकाना दिलेले लक्ष्यांंक (टार्गेट) पूर्ण करण्यात अनेक बँका अयशस्वी ठरल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे. कर्ज वाटपात उदासीन धोरण स्वीकारणाऱ्या बँकांना अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर ह्यांनी बँकांना दिलेल्या धक्का तंत्राची अंमलबजावणी आमचे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे करतील काय? असा प्रश्न कर्जा पासून वंचित असलेले शेतकरी विचारीत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी सर्व सेवा अभियानांतर्गत कुठलाही जामीनदार न घेता शेतकºयांना कर्जवाटप करण्याचे आदेश दिले होते. मात्र राष्ट्रीयकृत बँका शासनाच्या कुठल्याही आदेशाला न जुमानता आरबीआय ने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास आम्ही बांधील असल्याचे त्यांच्या कर्जवाटपावरून दिसते आहे. दिवंगत खासदार चिंतामण वणगां हे देखील मुद्रा बँकांतील कर्ज वाटपातील दिरंगाईचे बळी ठरले होते. शासकीय खात्यातील जामीनदार आणल्याशिवाय आम्ही कर्ज देणार नसल्याचे बँक अधिकारी आपल्याला सांगत असल्याचे ते व्यासपीठावरून अनेक वेळा बोलले होते.केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या सरकारच्या खासदाराची ससेहोलपट राष्ट्रीयकृत बँकानीच केल्याने त्या बँकांच्या अधिकाºयांची मस्ती वाढली होती. त्यामुळेच पीककर्ज वाटपाच्या टक्केवारीत सतत घसरण होतेआहे.आतापर्यंत फक्त १० टक्के कर्जाचे केले आहे वाटपजिल्हाधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेच्या नेतृत्वाखाली विविध बँकांच्या अधिकाºयांच्या जिल्हा आर्थिक समितीद्वारे जिल्ह्यातील बँकांना खरीप कर्ज, उद्योग उभारणाºया बेरोजगार, व्यावसायिक आदींना कर्ज वाटपाचा लक्षांक दिला जातो.जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना देण्यात आलेल्या ४६.०९ कोटी लक्ष्यांकांपैकी आजवर फक्त ९ कोटी ४८ लाख रुपयाचे कर्ज त्यांनी वाटप केले आहे.याउलट सहकारी बँकांची याबाबतची कामिगरी समाधानकारक म्हणावी लागेल.राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज वाटपा बाबतची उदासीनता पाहता मी आमच्या विविध विभागांची ७ खाती एसबीआय बँकेतून बंद करून ती युनियन बँकेत सुरू केली.त्यामुळे कमिर्शयल बँकांतील कर्ज वाटपाचे प्रमाण ३ टक्के वरून २७ टक्केवर आले आहे.-अभिजित बांगर,जिल्हाधिकारी, अमरावतीशेतकºयांना कर्ज वाटप करण्याबाबत आमची बँक अग्रेसर असून ९० कोटी वाटपपैकी आम्ही ४५ टक्के लक्ष्यांक पूर्ण केला आहे. अनेक मेळावे घेऊन आम्ही पात्र शेतकºयांना पत्र पाठवून कर्ज मंजूर झाल्याचे कळवितो.- राजेंद्र पाटील,अध्यक्ष.टीडीसी बँक.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारbankबँक