शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

महावितरणवर मोर्चा

By admin | Updated: July 9, 2017 01:11 IST

वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शिवसेना आणि आरपीआयच्या वतीने विरारच्या महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन कार्यकारी अभियंत्यांना

- लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शिवसेना आणि आरपीआयच्या वतीने विरारच्या महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालण्यात आला. मीटर रिंंडीग घेणाऱ्या अ‍ॅप सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने ग्राहकांना वाढीव बिलांचा फटका बसल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून वसई तालुक्यात वीज ग्राहकांना वाढीव बिले येत आहेत. त्यामुळे दर आठवड्याला विविध भागात राजकीय नेते मोर्चे घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत. त्यातच मीटर रिंडीग घेणाऱ्या अ‍ॅप सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने वाढीव बिले येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता यशवंत काकुळते यांनी मोर्चेकरांना दिल्यानंतर खरी माहिती चव्हाट्यावर आली आहे. वाढीव बिलाची समस्या सोडवण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरु ठेवून ग्राहकांची कामे करू असे आश्वासन काकुळते यांनी दिल्यानंतर मोर्चेकरांनी आंदोलन मागे घेतले. विरारमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेला चक्क पंधरा हजार रुपयांचे बिल आले आहे. ते पाहून त्या महिलेला हदयविकाराचा झटका आल्याची बाब मोर्चेकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. शंभर दिडशेचे बील हजारावर गेले आहे. सध्या अनेकांची बिले तर पाच हजारांहून अधिकची आहेत. मात्र, हा गोंधळ अ‍ॅपमधील बिघाडामुळे झाल्याची कबुली देत अधिकाऱ्यांनी तो दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले.