शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

हरवलेला करण दोन वर्षानंतर सापडला

By admin | Updated: July 28, 2016 03:33 IST

गेल दोन वर्षांपासुन हरवलेल्या १२ वर्षाच्या करणला शोधून काढण्यात विरार पोलिसांना यश मिळाले. भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये काम करीत असलेल्या करणला पोलिसांनी

विरार : गेल दोन वर्षांपासुन हरवलेल्या १२ वर्षाच्या करणला शोधून काढण्यात विरार पोलिसांना यश मिळाले. भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये काम करीत असलेल्या करणला पोलिसांनी त्याच्या पालकांच ताब्यात दिले. दोन वर्षापासून हरवलेला १२ वर्षीय करण सापडला. विरार पोलिसांनी अथक परिश्रमातून शोधले करणला. भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये करण काम करत होता. तेथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याला त्याच्या परिवाराकडे सोपवले. करण राजभर, उत्तप्रदेश येथे राहणारा आहे. तो भार्इंदर उत्तन येथे आपल्या भावाकडे राहायला आला होता. उत्तन सागरी किनारी फिरायला गेले असता तेथील बस स्थानकावरून करण २०१४ साली हरवला होता. यावेळी त्याच्या भावाकडे त्याचा फोटो नसल्याने त्यांनी पोलिसांनी त्याची तक्रार घेतली नव्हती. पण नातेवाईकांचा शोध सुरूच होता. करण घर शोधत शोधत विरारला आला होता. घराचा पत्ता माहित नसल्याने तो रस्त्यावर उपाशी तापाशी वणवण फिरत होता. अशा अवस्थेत त्याला सकवार विरार येथील एका आदिवाशी नागरीक नत्थू बतराने आपल घरी आणले. त्याला आपल्याकडे ठेऊन घेऊन त्याचा सांभाळ करू लागला.पण परिस्थिती गरीबीची असल्याने त्याचा सांभाळ करणे कठीण होऊ लागल्याने करण बतरा ज्या हॉटेल वर काम करत होता तेथे काम करू लागला. पण नीट वागणूक न मिळाल्याने तो तेथून पाळला. यावेळी बतरा यांनी विरार पोलिसांत २०१५ रोजी कारण हरवल्याची तक्रार दिली होती. (प्रतिनिधी)