शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

वसई-विरार शहरांत ‘तलाव आपल्या घरी’; कृत्रिम तलावांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 02:18 IST

आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षितीज ठाकूर यांच्या संकल्पनेतून यंदा वर्षी वसईत एकूण ७२ कृत्रिम फिरत्या तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.

वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देशासह सर्वत्र गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. दीड दिवसांच्या गणपतीबाप्पांसह अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनावेळी भक्तांची गर्दी होऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून कडक नियमावली जारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर वसईत गणेश विसर्जनासाठी ‘तलाव आपल्या घरी’ ही एक अभिनव संकल्पना राबवण्यात येत असल्याची माहिती आ. हितेंद्र ठाकूर यांनी दिली.

कोरोना महामारीत गणेश विसर्जनाच्या वेळी गणेशभक्तांची गर्दी वाढू नये व मोजक्या भक्तांसहीत अधिक जण घराबाहेर पडू नयेत तसेच सार्वजनिक ठिकाणीही गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षितीज ठाकूर यांच्या संकल्पनेतून यंदा वर्षी वसईत एकूण ७२ कृत्रिम फिरत्या तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. वसईत प्रत्येक  प्रभागनिहाय ‘तलाव आपल्या घरी’ ही अभिनव अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. ज्या गणेशभक्तांनी आपल्या गणेशमूर्तींची नोंदणी स्थानिक माजी नगरसेवक, संबंधित बविआ कार्यकर्ते यांच्याकडे केली आहे, त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याच हाऊसिंग सोसायटीत सर्व विधी करून गणेशाचे विसर्जन केले जात आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेतर्फेही संपूर्ण शहरातील प्रत्येक भागात कृत्रिम तलाव तयार केले आहेत. या तलावांशेजारी गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून उत्तम व्यवस्थापन केले जात आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव