शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडच्या तलावाची अनेक वर्षे होतेय दुर्दशा

By admin | Updated: April 20, 2017 23:55 IST

ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या विशेष घटक योजनेतील तलावाचे प्रशासनानने सुशोभीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

विक्रमगड : ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या विशेष घटक योजनेतील तलावाचे प्रशासनानने सुशोभीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.तालुका निर्मीतीपासून ही मागणी दुर्लक्षित असून सध्या या तलावाचा उपयोग आजूबाजूच्या पाडयातील रहिवाशी कचरा टाकण्यासाठी करीत आहेत. पतंगेश्वर मंदिरासमोर पिण्याच्या पाण्याची विहीर असून त्या लगतच मोठा पुरातन तलाव आहे. त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले असल्यामुळे तो वर्षानुवर्षे स्वच्छ केला गेला नाही.तलावाच्या आजूबाजूला सर्वत्र गवत उगवल्याने तलावाचे सौंदर्य नष्ट झाले आहे. त्या ठिकाणी असलेल्या झाडीमुळे तलाव आहे की, नाही तेच समजत नाही. पाच ते सहा वर्षापूर्वी आमदार निधीचा वापर करून विशेष घटक योजनतून लाखो रु पये खर्च करुन या तलावातील घाण, गाळ, काढून तलाव स्वच्छ करुन संरक्षक भिंत व घाट बांधण्यापर्यतचे काम करण्यांत आले. त्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून या तलावाच्या देखभालीकडे व स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. त्याचे सुशोभिकरण केल्यास गावकऱ्यांना विरंगुळ्याचे चांगले स्थान उपलब्ध होईल, अशी भावना गावात व्यक्त होत आहे. (वार्ताहर)