शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

कुडूस-चिंचघर रस्त्याचे काम निकृष्ट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 23:39 IST

नियमानुसार साहित्य वापरले नसल्याचा आरोप : मुदत संपल्यानंतरही काम अजून अपूर्णच

वाडा : तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा असणारा कुडूस-चिंंंचघर-देवघर-गौरापूर या रस्त्याच्या कामाला पाच वर्षे पूर्ण होत आली आहेत. मुदत संपूनही काम अपूर्ण आहे. अजूनही काम कासवगतीने सुरू असून या कामात नियमाप्रमाणे साहित्य वापरले जात नसल्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेने केला आहे.

१२ कि.मी. लांबीचा हा रस्ता असून त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ९ कोटी ४० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हे काम सांगले कन्स्ट्रक्शन नाशिक यांना देण्यात आले आहे. परंतु या ठेकेदार एजन्सीने हे काम वाड्यातील २ सबठेकेदारांना दिले आहे. चिंचघरपासून पुढे काम अर्धवट असून मोऱ्या खोदण्यात आलेल्या आहेत. या रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. मोºयांसाठी वापरल्या जाणाºया पाईपला दोन्ही बाजूनी क्रॉसिंग करून पाईप टाकला पाहिजे, परंतु तसे होत नाही. त्यामुळे रस्त्यावरून अवजड वाहनांची ये-जा सुरू झाल्यावर पाईप फुटण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे पाईप टाकण्यापूर्वी त्याखाली काँक्रिटीकरण झाले पाहिजे ते ठरलेल्या जाडीचे होत नाही.एकंदर अंदाजपत्रकानुसार काम केले जात नसल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेने केला आहे. या प्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जितेश पाटील यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. त्याच्या प्रती अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी यांना माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.या रस्त्याच्या कामात दिरंगाई केल्याने ठेकेदाराला दंड आकारण्यात आला असून अपूर्ण राहिलेले काम जानेवारीपर्यंत पूर्ण होईल.-विनोद घोलप, शाखा अभियंतामुख्यमंत्री ग्रामसडक योजना

टॅग्स :Vasai Virarवसई विरार