शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

ज्ञानाच्या सामर्थ्यावर मोठे होता येते -डॉ. अरूणा ढेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:35 IST

जगात जात-पात वा धर्माच्या नावावर नव्हे तर ज्ञानाच्या निकषावर मोठे होता येते. त्यासाठी विविध विषयावरील पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे

वसई : जगात जात-पात वा धर्माच्या नावावर नव्हे तर ज्ञानाच्या निकषावर मोठे होता येते. त्यासाठी विविध विषयावरील पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. पुस्तके-ग्रंथ वाचनातून भावनिक व वैचारिक समृद्धी प्राप्त होऊन जीवनाला नवा दृष्टीकोन मिळतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी वसईत बोलताना केले.अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन डॉ. ढेरे यांच्या हस्ते झाले. संहार ते सर्जन आणि जन्म ते मृत्यू पर्यंतच्या प्रवासात ग्रंथ आपल्यावर अनुकुल प्रभाव टाकत असतात. त्यांचे सोबती व्हा. ग्रंथातून वर्तमानाचे भान येते. भविष्याचा वेध घेण्याची समज मिळते, असे डॉ. ढेरे यांनी पुढे बोलताना सांगितले. वाचनाने आपले आयुष्य कसे समृद्ध केले याविषयी बोलताना आ़नंद देणाºया तसेच अस्वस्थ करणाºया अनेक श्रेष्ठ ग्रंथांच्या आठवणी त्यांनी यावेळी जागवल्या. प्राचार्य डॉ. केशव घोरुडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शत्रुघ्न फड यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.