शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

ज्ञानाच्या सामर्थ्यावर मोठे होता येते -डॉ. अरूणा ढेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:35 IST

जगात जात-पात वा धर्माच्या नावावर नव्हे तर ज्ञानाच्या निकषावर मोठे होता येते. त्यासाठी विविध विषयावरील पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे

वसई : जगात जात-पात वा धर्माच्या नावावर नव्हे तर ज्ञानाच्या निकषावर मोठे होता येते. त्यासाठी विविध विषयावरील पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. पुस्तके-ग्रंथ वाचनातून भावनिक व वैचारिक समृद्धी प्राप्त होऊन जीवनाला नवा दृष्टीकोन मिळतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी वसईत बोलताना केले.अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन डॉ. ढेरे यांच्या हस्ते झाले. संहार ते सर्जन आणि जन्म ते मृत्यू पर्यंतच्या प्रवासात ग्रंथ आपल्यावर अनुकुल प्रभाव टाकत असतात. त्यांचे सोबती व्हा. ग्रंथातून वर्तमानाचे भान येते. भविष्याचा वेध घेण्याची समज मिळते, असे डॉ. ढेरे यांनी पुढे बोलताना सांगितले. वाचनाने आपले आयुष्य कसे समृद्ध केले याविषयी बोलताना आ़नंद देणाºया तसेच अस्वस्थ करणाºया अनेक श्रेष्ठ ग्रंथांच्या आठवणी त्यांनी यावेळी जागवल्या. प्राचार्य डॉ. केशव घोरुडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शत्रुघ्न फड यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.