शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

किसान आक्रोश यात्रा ५ डिसेंबरला, विश्वनाथ पाटील यांचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 23:38 IST

शेतक-यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य किसान आक्रोश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

वाडा : शेतक-यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य किसान आक्रोश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तिचा शुभारंभ ५ डिसेंबर रोजी विक्र मगड येथे होऊन ८ डिसेंबरला पहिल्या टप्प्याचा शेवट मुरबाड येथे होणार आहे. कुणबी सेनेने या आक्रोश यात्रेला पाठिंबा दर्शविला आहे.५ डिसेंबरला वाडा तालुक्यातील खानिवली येथे सायंकाळी ४ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी वाडा येथे १० वाजता, कुडूस येथे १२ वाजता, आबिटघर येथे २ तर सोनाळे येथे ५ वाजता सभांचे आयोजन केले आहे. त्यानंतर ७ व ८ डिसेंबर रोजी शहापूर व मुरबाड या तालुक्यांत आक्र ोश यात्रा जाणार असून मुरबाड येथे पहिल्या टप्प्याचा शेवट होणार आहे.या आक्रोश यात्रेत मोठ्या संख्येने शेतक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कुणबी सेनेचे वाडा तालुका अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, सरचिटणीस नितीन पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांना केले आहे.>आक्र ोश यात्रेच्या मागण्यासंपूर्ण कोकणात दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता सरसकट एकरी तीस हजार रु पये नुकसान भरपाई द्या, शेतक-यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, धान्य खरेदी केंद्रे सुरू करून भाताला क्विंटल मागे ३५००/- रुपये दर द्या, पिंजाळ व गारगाई या धरणांतील ५० टक्के पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी द्या, विविध प्रकल्पांसाठी शेतक-यांच्या जमिन संपादन करताना दलाल, शासकीय अधिका-यांच्या मदतीने शेतक-यांची चाललेली लूट थांबवून थेट व्यवहार करावा. ३५ सेक्शन, वनसंज्ञा, इको सेन्सेटिव्ह झोन इत्यादी जाचक कायदे रद्द करा. दगड, वीट, रेती मातीच्या उत्खननावर घातलेली बंदी उठवा, ओबीसी समाजाला मंजूरकेलेले २७ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे, तोट्यात चाललेली भातशेतीची लागवड रोजगार हमी योजनेतून करण्यात यावी. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा.