शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

‘समाजसेवेमध्ये पत्रकारिता महत्वाची’

By admin | Updated: January 10, 2017 05:41 IST

समाजातील दुर्बल घटकांना, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे, आपल्या लेखणीच्या माध्यमातून अडचणी सोडवण्याचे महत्वाचे काम लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ

विक्रमगड : समाजातील दुर्बल घटकांना, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे, आपल्या लेखणीच्या माध्यमातून अडचणी सोडवण्याचे महत्वाचे काम लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणारे पत्रकार करीत असल्याने समाजसेवेमध्ये पत्रकाराचा मोलाचा वाटा असल्याचे मत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी ‘राजकीय पक्ष व त्यांच्या माध्यमांकडून अपेक्षा’ या चर्चासत्रात मांडले.पत्रकारदिनी मराठी पत्रकार परिषद पालघर जिल्हाशाखेने विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकसाळे या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. या चर्चासत्रात भाजपाचे प्रदेश प्रतिनिधी बाबजी काठोळे,राष्ट्रवादीचे पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, भाजपा युवामोर्चा पालघर जिल्हाध्यक्ष सुशील औसरकर आदी राजकीय प्रतिनिधिंनी सहभाग घेतला होता तसेच मराठी पत्रकार परिषद पालघर जिल्हाशाखेचे जिल्हाधक्ष संजीव जोशी यांनी संघटनेच्या वतीने पत्रकारांना वृत्तसंकलन करताना येणाऱ्या अडचणींच्या निराकरणाबद्दल मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन मराठी पत्रकार परिषद पालघर जिल्हाशाखेचे कार्याध्यक्ष हर्षद पाटील यांनी केले. या कार्यक्रमास परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक मोहिते, वाडा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, कोकण विभाग पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जयेश शेलार उपाध्यक्ष ओमकार पोटे यासह पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. या शिवाय गावातील अनेक मान्यवरही उपस्थित होते. (वार्ताहर)