शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारची ‘ती’ घटना भूकबळीची नाही; आदिवासी महिलेच्या आत्महत्येचे राजकारण नको- सुनील भुसारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 00:15 IST

भूकबळीचे कारण नसल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या आत्महत्येचे राजकारण करू नये. हा भूकबळीचा प्रकार नसल्याचे आमदार सुनील भुसारा यांनी म्हटले आहे.

जव्हार : जव्हार तालुक्यातील देहरे ग्रामपंचायत हद्दीतील कडव्याची माळ येथे मंगळवारी मंगला दिलीप वाघ हिने आपल्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या करून स्वत:ही फाशी घेतल्याची घटना घडली होती. ही घटना भूकबळीतून घडल्याची चर्चा होती. मात्र आता यामागे भूकबळीचे कारण नसल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या आत्महत्येचे राजकारण करू नये. हा भूकबळीचा प्रकार नसल्याचे आमदार सुनील भुसारा यांनी म्हटले आहे.आमदार भुसारा यांनी घटनास्थळाची पाहणी करून या महिलेच्या पतीशीही बातचीत केली. त्यांच्यासोबत यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश सांबरे, बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी, उपसरपंच संदीप माळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मृत महिलेचे पती दिलीप यांनी सांगितले की, घरात अन्नधान्य पुरेसे आहे. गरिबी किंवा भूकबळी हे पत्नीच्या आत्महत्येमागचे कारण नाही. खायला नाही म्हणून कुणी आत्महत्या करेल अशी स्थिती गावात नाही. स्वस्त धान्य दुकानदारही पैसे नसेल तर उधार धान्य देत असल्याचे दिलीप यांनी सांगितले.महिलेच्या पतीची भेट घेतल्यानंतर आ. भुसारा म्हणाले की, या आदिवासी महिलेच्या आत्महत्येचे कुणीही राजकारण करू नये. आत्महत्येला भूकबळीचे स्वरूप देऊ नये. गरिबीला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा उल्लेख फिर्यादीत नसल्याचे उपसरपंच गवळी यांनीही सांगितले.>मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारलीपीडित कुटुंबाला काही वस्तंूची यावेळी मदत करण्यात आली. याशिवाय, रोख रक्कमही मदत म्हणून देण्यात आली. मृत महिलेला सात वर्षांची मुलगी असून तिच्या शिक्षणाची जबाबदारी यावेळी भुसारा यांनी घेतली. सरकार पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी सांबरे यांनी दिली.