शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रातील ‘घुसखोर मच्छीमार भगाव’ मोहीम, अतिक्रमणाचा प्रश्न ३० वर्षे धगधगतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:44 IST

पालघरविरुद्ध वसई, उत्तन मढ-भाटी येथील मच्छीमारांच्या समुद्रातील अतिक्रमणाचा प्रश्न ३० वर्षांपासून सतत धगधगता आहे.

पालघर : पालघरविरुद्ध वसई, उत्तन मढ-भाटी येथील मच्छीमारांच्या समुद्रातील अतिक्रमणाचा प्रश्न ३० वर्षांपासून सतत धगधगता आहे. या ज्वलंत प्रश्नावर उपाययोजना आखण्यात केंद्र तसेच राज्य शासनाकडून उदासीन धोरण स्वीकारले जात आहे. राज्य शासन आणि मत्स्यव्यवसाय विभागाने आतापर्यंत कोणतीही कार्यवाही न केल्याने मुंबई मधील मढ-भाटी भागातील शेकडो मच्छीमार बोटींनीही आमच्या भागात आपल्या कवी मारण्यास घेतल्याने मासेमारी करण्यास जिल्ह्यातील मच्छीमाराना क्षेत्रच उरलेले नसल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सांगत आपले म्हणणे मांडण्यासाठी संरक्षण समिती अध्यक्ष अशोक आंभिरे, मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजन मेहेर, जयप्रकाश मेहेर, सर्वोदय संस्थेचे अध्यक्ष पंकज पाटील, सुभाष तामोरे आदींनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेतली.आमच्या समोरील क्षेत्रातील वाढत्या कवींच्या क्षेत्रामुळे आम्हाला मासेमारी करणे शक्य होत नसल्याने आमच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे २३ जानेवारी रोजी दातीवरे ते झाई दरम्यानचे सर्व मच्छीमार आपला व्यवसाय सोडून समुद्रात बोटी घेऊन जात अतिक्रमण करणाऱ्या घुसखोरांविरोधात ‘भगाव मोहीम’ राबवणार आहेत.>सोमवारी होणार बैठकमढ आणि भाटीमधील अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी करण्यात आली असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार,१३ जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आंभिरे यांनी दिली.