शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

समुद्रातील ‘घुसखोर मच्छीमार भगाव’ मोहीम, अतिक्रमणाचा प्रश्न ३० वर्षे धगधगतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:44 IST

पालघरविरुद्ध वसई, उत्तन मढ-भाटी येथील मच्छीमारांच्या समुद्रातील अतिक्रमणाचा प्रश्न ३० वर्षांपासून सतत धगधगता आहे.

पालघर : पालघरविरुद्ध वसई, उत्तन मढ-भाटी येथील मच्छीमारांच्या समुद्रातील अतिक्रमणाचा प्रश्न ३० वर्षांपासून सतत धगधगता आहे. या ज्वलंत प्रश्नावर उपाययोजना आखण्यात केंद्र तसेच राज्य शासनाकडून उदासीन धोरण स्वीकारले जात आहे. राज्य शासन आणि मत्स्यव्यवसाय विभागाने आतापर्यंत कोणतीही कार्यवाही न केल्याने मुंबई मधील मढ-भाटी भागातील शेकडो मच्छीमार बोटींनीही आमच्या भागात आपल्या कवी मारण्यास घेतल्याने मासेमारी करण्यास जिल्ह्यातील मच्छीमाराना क्षेत्रच उरलेले नसल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सांगत आपले म्हणणे मांडण्यासाठी संरक्षण समिती अध्यक्ष अशोक आंभिरे, मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजन मेहेर, जयप्रकाश मेहेर, सर्वोदय संस्थेचे अध्यक्ष पंकज पाटील, सुभाष तामोरे आदींनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेतली.आमच्या समोरील क्षेत्रातील वाढत्या कवींच्या क्षेत्रामुळे आम्हाला मासेमारी करणे शक्य होत नसल्याने आमच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे २३ जानेवारी रोजी दातीवरे ते झाई दरम्यानचे सर्व मच्छीमार आपला व्यवसाय सोडून समुद्रात बोटी घेऊन जात अतिक्रमण करणाऱ्या घुसखोरांविरोधात ‘भगाव मोहीम’ राबवणार आहेत.>सोमवारी होणार बैठकमढ आणि भाटीमधील अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी करण्यात आली असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार,१३ जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आंभिरे यांनी दिली.