शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

अपहरणाचा बेत फसला

By admin | Updated: July 6, 2017 05:49 IST

नालासोपारा शहरातून एका रिक्शाचालकाचे अपहरण करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कविरार : नालासोपारा शहरातून एका रिक्शाचालकाचे अपहरण करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी नाकाबंदी केल्याने अपहरणकर्त्यांनी रिक्शाचालकाला सोपारा येथील चक्रेश्वर तलावाजवळ सोडून पळ काढला.श्रीप्रस्थ येथे राहणारे सहदेव विनायक राजापूरकर (३५) यांचे रविवारी रात्री दहाच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. सहदेव आपला मित्र सत्यवान यांच्यासोबत फनफिएस्टा थिएटर परिसरात जात असताना अचानक एका कारने (क्रमांक एमएच ४८ एफ ३०८८) रिक्शा अडवली. कारमधून उतरलेल्या चार इसमांनी सहदेव यांना जबरदस्तीने कारमध्ये घालून पसार झाले. हा प्रकार सत्यवान यांनी सहदेव यांच्या पत्नीला सांगितला. पत्नीने लगेचच नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर तपासाची चक्र फिरले.अपहरणकर्ते सहदेव यांना समुद्रकिनारी नेऊन यांच्याकडून एका इसमाची माहिती विचारत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपहरणकर्ते ज्या कारमधून आले होते त्याचा क्रमांक मिळाल्याने आरोपींचा शोध घेणे सोपे झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.