शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
6
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
7
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
8
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
9
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
10
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
11
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
12
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
13
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
14
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
15
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
16
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
17
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
18
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
19
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
20
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...

पांढऱ्या अळीचा भात पिकावर झाला प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:44 IST

वाडा तालुक्यातील शेतकरी चिंतेत; संततधार पावसामुळे झाले नुकसान

वाडा : वाडा तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. या वर्षी भात पीकसुद्धा चांगले आले होते. मात्र पावसाच्या संततधारेमुळे उशीरा लागवड केलेल्या भातावर मोठ्या प्रमाणावर पांढºया आळीने (बगळ्या रोग) आक्र मण केल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.वाडा तालुक्यात बहुतांशी शेतकरी भात या एकमेव पिकावर आपला वर्षभराचा संसारगाडा चालवीत असतात. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने उशीराने लागवड केलेली भात रोपे बरेच दिवस पाण्यात राहिल्याने कुजून गेली. तर काही भात रोपांवर पांढºया आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.हा रोग आटोक्यात आणण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी विविध प्रकारची औषधांची फवारणीही केली. मात्र त्याचा फार फायदा झाला नाही. या रोगाने वाडा तालुक्यातील मौजे पीक येथील सचिन पंढरीनाथ पाटील, नारायण परशुराम पाटील या शेतकºयांचे, भात पीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.शेतकºयांना भरपाई कधी मिळणार?दरम्यान, महिन्याभरापूर्वी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकºयांच्या भात पीकाचे नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. मात्र हे पंचनामे होऊन महिना झाला तरी अद्याप शेतकºयांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने ही नुकसान भरपाई मिळेल की नाही या विवंचनेत असलेले शेतकरी आता या पांढºया आळीने केलेल्या आक्र मणाने हवालदिल झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी