शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करा- राजेंद्र गावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:30 IST

वसई प्रांतांच्या दालनात विशेष बैठक

वसई : वसई - विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील वाढती वाहतूककोंडी, अवेळी पडलेल्या पावसामुळे ग्रामस्थांचे, मच्छीमारांचे आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तसेच अपात्र ठरविण्यात आलेल्या वसई ग्रामीण भागातील जनतेचे पंचनामे अशा महत्त्वपूर्ण विषयांवर खा. राजेंद्र गावित यांनी वसई प्रांताधिकाºयांच्या दालनात नुकतीच एक विशेष बैठक घेतली.या बैठकीत वसईतील वाहतूककोंडीसाठी वाहतूक पोलीस बळ वाढवणे, वसई ग्रामीण येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकºयांच्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करावे, भातशेती, मीठशेती, मत्स्यशेती, फुलशेती, वनपट्टे आणि खाजगी वने यांचे पंचनामे करणे, शेतकºयांस विमा योजनेत सहभागी करणे, वसई तालुका कृषी संमेलन घेणे, अतिक्र मण पथकाची कारवाई वेळ वाढवणे अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आणि पर्यायही उपलब्ध करून दिले. लवकरच या सूचनांची अंमलबजावणी होईल, असे उपस्थित अधिकाºयांनी सांगितले. रेल्वे संदर्भातील तक्रारींसाठी मी लवकरच रेल्वे अधिकाºयांच्या बैठका घेईन, असेही गावित म्हणाले.या बैठकीस वसईचे प्रांताधिकारी स्वप्नील तायडे, वसई - विरार मनपाचे अति. आयुक्त रमेश मनाळे, पोलीस उपअधीक्षक अश्विनी पाटील, वसई परिवहन पोलीस अधिकारी (वसई विरार), नायब तहसीलदार प्रदीप मुकणे, वसई तालुका कृषी अधिकारी शिरसाठ, शिवसेना वसई तालुका प्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, पालघर जिल्हा परिषद सदस्य चित्रा किणी, माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम, वसई वि.स.समन्वयक हरिश्चंद्र पाटील, वसई शहरप्रमुख राजाराम बाबर आदी उपस्थित होते.