शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

अंगणवाड्यात शिक्षण दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 03:06 IST

मोखाडा : मुलांना प्राथमिक शिक्षणाची तोंड ओळख व्हावी व त्याची गोडी निर्माण व्हावी, या करीता शासनाने अंगणवाड्या सुरू केल्या.

रविंद्र साळवेमोखाडा : मुलांना प्राथमिक शिक्षणाची तोंड ओळख व्हावी व त्याची गोडी निर्माण व्हावी, या करीता शासनाने अंगणवाड्या सुरु केल्या. त्यांना आता ३० हून अधिक वर्षे झालीत. अंगणवाडीमुळे प्राथमिक शिक्षणाचे प्रमाण देखील वाढले मात्र गेल्या काही वर्षात या शिक्षणाचा दर्जा घसरून अंगणवाडीतून ते अदृश्य होते आहे. कारण शासनाच्या उदात्त हेतूला स्थानिक प्रशासन बासनात गुंडाळत ठेवत आहे. परिणामी अंगणवाड्यांचा बोजवारा उडाला आहे.मोखाड्यात १७१ मूळ व ५१ मिनी अंगणवाड्या असून त्यातील मुलांची संख्या हाजारोंनी आहे परंतु बºयाच अंगणवाड्यामध्ये मुलांना दिली जाणारी खेळणी, शिक्षण विषयक साहित्य नाही.खाद्यपदार्थ मिळवण्यासाठी मुलांकडून हजेरी लावली जाते अंगणवाड्यामधून मुलांना अल्पोपहार म्हणून खाऊ दिला जातो मुलांना प्राथमिक शिक्षणा बरोबर पौष्टिक आहार मिळावा असा त्या मागचा उद्देश आहे. परंतु सध्याच्या स्थितीला अंगणवाडया या फक्त खाऊ वाटपाचे ठिकाण बनले आहे. मुलांची हजेरी ही फक्त खाऊ घेण्यासाठी लावली जाते यामुळे शिक्षणाच्या मूळ हेतूलाच दुर्लक्षिले जाते आहे.शहरामध्ये महानगरामधील मुलांना नर्सरी सारख्या पूर्व प्राथमिक शिक्षणाची सोय आहे परंतु ग्रामीण भागातील मुलांना अशा शिक्षणाचे पर्याय नाहीत व असले तरी त्यांचा वापर करण्याची कुवतही नाही यामुळे येथील आदिवासी मुलांना अंगणवाड्या हेच साधन आहे. परंतु तालुक्यातील अंगणवाडयांची स्थिती पाहता पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या नावाने पुर्णत: बोंब आहे. याबाबत अधिक माहितीसाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी लुंगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.>कर्मचाºयांची होते अक्षम्य हेळसांडबालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी अंगणवाड्यांची भूमिका ही महत्वाची असतांनाही आजही तालुक्यातील अनेक अंगणवाड्या भकास आहेत कुठे इमारत तर कुठे पेयजल सुविधा तर कुठे शौचालय नाही.त्याचबरोबर अंगणवाड्या कर्मचाºयांच्या मानधानाची परवड कायमची आहे. वेळेवर पगारच होत नाही तसेच पौष्टिक आहारासाठी खरेदी केलेल्या मालाची बिलेही वेळेवर काढली जात नाहीत. याचा विपरीत परिणाम अंगणवाडीतील शिक्षणावर होत आहे.