शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

हॉटेल,बार, रेस्टॉरंट, फूड कोर्ट रात्री 1 वाजेपर्यंत खुली पण, प्रतिबंधित क्षेत्रासाठी नियम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 17:54 IST

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याच्या वेळांवरून गेल्या काही दिवसांपासून पोलिस व हॉटेल चालकांमध्ये सुरू असलेला वाद थांबवण्यासाठी, अखेर वसई विरार महापालिकेने बुधवारी परिपत्रक जारी करत हॉटेल, दुकाने व मद्य अस्थपना  यांच्या वेळा निश्चित केल्या आहेत.

सई :-राज्य सरकारने आदेश जारी केल्यावर देखील वसईतील हॉटेल रेस्टॉरंट वेळेबाबत महापालिका आयुक्तांनी आदेश काढले नव्हते तर त्यामुळे महापालिका हद्दीतील

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याच्या वेळांवरून गेल्या काही दिवसांपासून पोलिस व हॉटेल चालकांमध्ये सुरू असलेला वाद थांबवण्यासाठी, अखेर वसई विरार महापालिकेने बुधवारी परिपत्रक जारी करत हॉटेल, दुकाने व मद्य अस्थपना  यांच्या वेळा निश्चित केल्या आहेत.

 

यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सकाळी 7 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत, तर दुकाने सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.तसेच मद्यविक्री अस्थपना याची वेळ सकाळी 10 ते रात्री 10. 30 अशी केली आहे.

 

राज्य सरकारने 29 जानेवारी 2021 रोजी हॉटेल, बार, दुकाने व आस्थापनांच्या वेळा निश्चित केल्या होत्या.तसे परिपत्रकही काढण्यात आले होते.सरकारच्या परिपत्रकाचा आधार घेऊन मध्यरात्१वाजेपर्यंत हॉटेले सुरू ठेवण्यात येत होती. मुंबई महापालिकेच्या विभाग स्तरावरही मध्यरात्री १ वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्रतरीही रात्री1 वा जल्यानंतर सुरू असणाऱ्या हॉटेलांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि पोलिसांमध्ये खटके उडू लागले होते.

या वादावर पडदा टाकण्यासाठी, अखेर बुधवारी वसई विरार महापालिका अति‌रिक्त आयुक्त संजय देहेरकर यांनी परिपत्रक काढूनकाढून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार, दुकाने यांच्या वेळा निश्चित केल्या आहेत. सरकाच्या परिपत्रकाचा आधार घेत आयुक्तांनी हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार, बँक्वेट हॉल, फूड कोर्ट यांच्या वेळा सकाळी ७ रात्री १ वाजेपर्यंत, तर दुकानांच्या वेळा सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत निश्चित केल्या आहेत. मद्य विक्रीची दुकाने मात्र सकाळी १० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

प्रतिबंधित क्षेत्रासाठी नियम कायम

प्रतिबंधित क्षेत्रात मात्र विभाग कार्यालयामार्फत घालून दिलेले नियम पाळावे लागतील. हॉटेल व्यवसाय अथवा दुकान चालू ठेवताना कोविडसंदर्भातील सुरक्षित अंतर, मास्क लावणे व अन्य नियम पाळणे बंधनकारक आहे. पालिकेने काढलेल्या या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार