शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

हिंदू अल्पसंख्य होतील !

By admin | Updated: March 30, 2016 01:16 IST

देशात हिंदुंची संख्या घटत असून ते विखुरले आहेत ही परिस्थिती ओळखून ते संघटीत न झाल्यास शंभर वर्षानंतर भारतात हिंदु अल्पसंख्यांक होतील असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष

बोईसर : देशात हिंदुंची संख्या घटत असून ते विखुरले आहेत ही परिस्थिती ओळखून ते संघटीत न झाल्यास शंभर वर्षानंतर भारतात हिंदु अल्पसंख्यांक होतील असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया यांनी येथे दिला.विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पालघर जिल्हा शाखेतर्फे बोईसर येथे विशाल हिंदु संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नरेंद्र महाराज यांच्यासह वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले संत तसेच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह हजारो हिंदू उपस्थित होते.डॉ. तोगडिया यांनी हिंदू शिक्षित व समृद्ध झाला पाहिजे, त्याचप्रमाणे हिंदू मध्ये जागृती होऊन ते सक्रीय होणे गरजेचे असल्याचे सांगितले. तोगडिया यांनी हज यात्रेसाठी दिली जाणारी सबसीडी, दिल्ली येथील डॉ. नारंग यांची हिंदू एरीयात झालेली हत्या, मुस्लीम समाजाला देण्यात येणाऱ्या सोयी व सवलती इ. विषयावर प्रखर टीका केलीे.भारतात हिंदु हेच बहुसंख्य राहीले पाहिजेत ती काळाची गरज असून हिंदूच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी सहा मुद्यांचा अ‍ॅक्शन प्लॅन सांगितला व जागरूक हिंदू बनण्याचे आवाहन केले अनेक मुद्दे त्यांनी उपस्थितांकडून वदवून घेऊन आता यानंतर हिंदुंची संख्या घटणार नसून वाढेल असा आशावाद व्यक्त करून भारत हिंदू राष्ट्र है, और रहेगा ये हमारा नारा है, असे सांगितले.नरेंद्र महाराजांनी हिंदु बांधवांनी धर्म, संस्कृती वाचविण्यासाठी स्वाभिमान बाळगून संघटीत झाले पाहिजे, मनशांतीसाठी धर्म जगवणे गरजेचे आहे.आपली संस्कृती टिकवणे आवश्यक असून संस्कारशिवाय जीवनाला अर्थ नसल्याचे सांगितले तर अंधश्रद्धेचे ताडन केले जाते. काही एनजीओंना बाहेरून पैसा पुरवून हिंदु तरूण नास्तीक कसे होतील अशी कारस्थाने केली जातात. जेथे संस्कार विसरले जातात तेथे संस्कृती लयाला जाते असे सांगितले. त्यांनी संस्कारातून निर्माण झालेला सनातन हिंदू धर्म टिकविण्याचे आवाहन केले.