शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

तहान भागवण्यासाठी गुरांचे कळप समुद्राकडे

By admin | Updated: May 10, 2016 01:50 IST

उन्हाच्या झळा तीव्र होऊन चारा-पाण्यासाठी गुरांची दमछाक होत आहे. गावातले जलसाठे कोरडे पडले असून, गुरे तहान भागविण्यासाठी समुद्रात आशेने जात

अनिरुद्ध पाटील,  बोर्डीउन्हाच्या झळा तीव्र होऊन चारा-पाण्यासाठी गुरांची दमछाक होत आहे. गावातले जलसाठे कोरडे पडले असून, गुरे तहान भागविण्यासाठी समुद्रात आशेने जात असून ते प्रदूषित, क्षारयुक्त पाणी पिण्या योग्य नसल्याने त्यांचीही निराशा होत आहे.महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मे महिन्यातील एक-एक दिवस उलटत असताना डहाणू तालुक्यातील पाणी टंचाईही भीषण बनत चालली आहे. या वर्षी विहिरी तसेच कूपनालिकाच्या पाण्याने तळ गाठला आहे त्या पाण्यातील क्षारांचे प्रमाणही वाढले आहे. माणसांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची परिस्थिती ओढवली असताना जनावरांचा चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. बोर्डी परिसरातील नरपड, चिखले, घोलवड, रामपूर, झाई या गावातील तलावाचे पाणी आटले असून हिरवट व दुर्गंधीयुक्त पाणी पिणे गुरांनाही अशक्य झाले आहे. बहुसंख्य गावात राखीव गावराने व गुरचरण नाही. अस्तीत्वात असलेल्या गावातील क्षेत्र हे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे.